Sunday 29 December 2013

असहकार आंदोलन

असहकार चळवळ - १९२०
पाहिले महायुद्ध हे १९१४-१९१८ या दरम्यान झाले, त्याचप्रमाणे इंग्रजांनी भारतीय वृत्तपत्रांवरती निर्बंध लाडले होते. ६ एप्रिल १९१९ ला इंग्रजांनी भारतीयांवर रौलेट कायदा संमत केला. या कायद्याला विरोध म्हणून गांधीजींनी एक चळवळ चालविली. या बंदला पाठिंबा म्हणून उत्तर व पश्चिम भारतामध्ये शाळा, दुकाने बंद ठेवण्यात आली होती. प्रामुख्याने पंजाबमध्ये ह्या उठावाला अधिक प्रतिसाद होता. या उठावाला इंग्रज सरकारचे प्रतिउत्तर म्हणजेच एप्रिल १९१९ मध्ये अमृतसरमध्ये घडलेली जलियानवाला बाग हत्याकांड. यामुळे भारतभर संतापाची लाट उसळली. या घटनेची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशनची  नेमणूक करण्यात आली पण या कमीशनने डायरवर कोणतीच करवाई केलि नाही. या घटनेमुळे भारतीयांचा इंग्रजांच्या न्यायबुद्धिवर उरलासुरला विश्वास ही उडाला आणि असहकारचे आंदोलन पुढे आले.

असहकार चळवळ:
  • १९२० च्या नागपुर अधिवेशनात राष्ट्रसभेने असहकारच्या ठरवास मान्यता दिली
  • या अधिवेशनाचे अध्यक्ष - चक्रवर्ती विजय राघवाचार्य 
  • आंदोलनाची सर्व सूत्रे गांधिजीकडे सोपविण्यात आली 
  • प्रत्यक्ष आंदोलनस सुरुवात - १ ऑगस्ट १९२० 
आंदोलनाचे स्वरुप:
  • शाळा, महाविद्यालये, विधिमंडळे, न्यायालये, कार्यालये, परदेशी माल यांवर बहिष्कार टाकून स्वदेशीचा पुरस्कार करण्यात आला
  • देशभर राष्ट्रीय शिक्षण देणार्या शिक्षणसंस्था स्थापन करण्यात आल्या 
  • सी. आर. दास, मोतीलाल नेहरु, एम. आर. जयकर, सैफुद्दीन किचलू, विठ्ठलभाई पटेल, वल्लभभाई पटेल, राजगोपालाचारी अशा प्रतियश वकिलांनी आपल्या व्यवसायाचा त्याग केला 
  • महात्मा गांधींनी 'कैसर-इ-हिंद' या पदवीचा तर रविंद्रनाथ टगोरांनी 'सर' या पदवीचा तसेच सुभाषचंद्र बोस यांनी 'आईसीएस' या पदवीचा त्याग केला 
  • परदेशी मलाची होळी करण्यात आली 
  • पुरुषांप्रमाणे स्त्रियांचा आंदोलनात पुढाकार होता 
  • १९२१ या एकाच वर्षात देशात ३९६ संप झाले 
  • 'टिळक स्वराज्य फंडासाठी' लोकांनी एक कोटीहून अधिक रक्कम जमा केली 
  • 'स्वराज्य' व 'स्वदेशी' यांचे पप्रतीक असलेला 'चरखा' घराघरात पोहचला

Friday 27 December 2013

समाजसुधारक

महात्मा जोतिराव फुले
जन्म - ११ एप्रिल १८२७ (कटगुण, सातारा)
मृत्यु - २८ नोव्हेंबर १८९० (पुणे)

जीवन कालखंडातील महत्त्वाच्या गोष्ठी:
  • १८४८ - पुण्यात मुलींची पहिली शाळा भिड़े वाडा, बुधवार पेठ 
  • १८५१ - बुधवार पेठेत दूसरी शाळा, चिपळूणकर वाडा (जुलै) तर रास्ता पेठेत मुलींसाठी तिसरी शाळा सुरु केली (सप्टेंबर)
  • १९६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, काशीबाई या विधवेच्या यशवंत नावाच्या मुलास स्वत: त्यांनी दत्तक घेतले 
  • १८६४ - पुण्यातील गोखले बागेमध्ये पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला 
  • १८५२ - अस्पृशांच्या मुलांसाठी वेताळ पेठेत शाला सुरु केली 
  • १८५३ - महर, मांग इ. लोकांस विद्या शिकविनारी मंडळी या नावाची संस्था पुण्यात स्थापन केली 
  • १८६८ - स्वत:च्या घरातील पाण्याचा हौद अस्पृशासाठी खुला केला 
  • १८७३ - सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ही समाजसुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ 
  • सर्वसाक्षी जगतपति। त्याची नकोच मध्यस्थी।। हे सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य 
  • १८७७ - दुष्काळात धनकवडी येथे दुष्काळी पीडित विद्यार्थ्यांसाठी जोतिबांनी कैम्प उभारला होता 
  • १८८२ - हंटर कमीशनसमोर साक्ष देताना पुढील विचार मांडले, १० वर्षाखालिल मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे तसेच प्राथमिक शाळेतील शिक्षक शेतकरी वर्गातील व प्रशिक्षित असावेत
  • १८८८ - डयूक ऑफ़ केनेट भारताच्या भेटीवर आले असता त्यांनी पारंपरिक शेतकर्यांचा वेष धारण करुण त्यांची भेट घेतली आणि भारतीय शेतकर्यांचे दर्शन घडविले 
ग्रंथसंपदा:
  • गुलामगिरी - १८७३ 
  • शेतकर्यांचा आसूड - १८८३ 
  • इशारा - १८८५ 
  • सार्वजनिक सत्यधर्म - १८९१ 
  • तृतीय रत्न - १८५५ शिवजीराजांवर पोवाडे - १८६९ 
  • ब्राम्हणाचे कसब - १८६९ 
  • सत्सार - १८८५ 

Wednesday 25 December 2013

पंचायतराज : महाराष्ट्र सरकार

१ मे १९६२ रोजी महाराष्ट्र हे पंचायतराज स्वीकरणारे देशातील ९ वे राज्य ठरले
महाराष्ट्रमध्ये पंचायतराज विषयक नेमण्यात आलेल्या प्रमुख समित्या:
१ - वसंतराव नाईक समिती - १९६० आणि १५ मार्च १९६१ ला अहवाल राज्य सरकारला सादर केला
तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षितेखाली ही समिती नेमली होती
इतर सदस्य: भगवंतराव गाढे, बाळासाहेब देसाई, मधुकर यार्दी इत्यादी
  • एकूण शिफारशी - २२६ 
  • महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायतराज संस्थांची शिफारस केली, त्यानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम - १९६१ अस्तित्वात आला 
  • जिल्हा परिषदेस महत्त्वाचे स्थान त्याचप्रमाणे पंचायत समितीमधील नोकर भरतीसाठी जिल्हा निवड समिती स्थापन करावी 
  • जिल्हा परिषदेत प्रशासकीय अधिकारी असावा 
  • १ मे १९६२ रोजी महाराष्ट्रात त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था स्वीकारले गेले
२ - ल. वा. बोंगिरवर समिती - १९७० 
एकूण सदस्य - ११ 
  • एकूण शिफारशी - २०२ 
  • ग्रामपंचायतींचा कार्यकाल ५ वर्ष असावा
  • १०००० पेक्षा जस्ट लोकसंख्या असल्यास जिल्हापरिषदेत रूपांतर करावे 
  • ग्रामसभा बैठका वर्षातून किमान दोन वेळा घ्याव्यात तसेच न्यायपंचायतींची तरतूद रद्द करण्यात यावी 
  • कृषि उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने कृषि उद्योग निगमाची स्थापना करावी 
३ - बाबूराव काले समिती - १९८० 
  • एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम जिल्हापरिषदेकडे सोपविण्यात यावेत 
  • ग्रामसेवकाकडे दोनपेक्षा अधिक ग्रामपंचायती असू नये 
४ - प्रा. पी. बी. पाटील समिती - १९८४ 
  • २००० लोकसंख्येस एक ग्रामपंचायत, १ लाख लोकसंख्येस एक पंचायत समिती व १५ ते २० लाख लोकसंख्येस एक जिल्हापरिषद अशी पुनर्रचना करण्यात आली 
  • आमदार व खासदार यांना जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व असू नये. मात्र जिल्हा नियोजन मंडळावर त्यांना सदस्य म्हणून घेण्यात यावे 
  • सरपंचाची निवड पंचांकडून न होता प्रत्यक्षरीत्या प्रौढ मतदारांकडून व्हावी 
  • ग्रामपंचायतींची अ, बी, क, ड, इ अशी वर्गवारी करण्यात यावी 
  • राज्यस्तरावर राज्य विकास मंडळ अस्तित्वात असावे
  • जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या किमान ४० व कमाल ७५ असावी
५ - राज्यस्तरावरील इतर समित्या -
शिवाजीराव नाईक समिती - २००० 
अरुण बोंगिरवार समिती - २००० 
भूषण गागरणी समिती

Monday 23 December 2013

पंचायतराज : केंद्र सरकार

मागील भागत आपण पंचायतराज विषयी प्रस्ताविना पहिली, या भागात पाहूया उत्क्रांतीचे टप्पे:
  • १७९३ - चार्टर एक्टनुसार भारतात मुम्बई, बंगाल व मद्रास प्रांतात पलिकांची स्थापना करण्यात आली
  • १८४२ - बंगाल प्रांतात तर १८५० मध्ये सम्पूर्ण भारतामध्ये मुनिसिपल कायदा लागू 
  • १८७० - लॉर्ड मेयो आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण 
  • १८८२ - लार्ड रिपन स्थानिक स्वराज्य संस्था कायदा 
  • १९१९ - मोंटेग्यू चेम्सफोर्ड सुधारना कायदा पंचायत राज या विषयाचा समावेश प्रांतातील सोपीव खात्यात करण्यात आला 
  • १९३३ - बॉम्बे व्हिलेज पंचायत ऐक्टनुसार स्थानिक सस्वराज्य संस्थांचा कारभार गावातील स्थानिक प्रशासनामार्फत चालविण्यास प्राधान्य देण्यात आले 
  • १९३५ - च्या कायद्याअन्वये जबाबदार मंत्रिमंडळाने खरया अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासात प्राधान्य दिले 
  • १९५२ - केंद्रशासन 'समुदाय विकास कार्यक्रम'
  • १९५८ - बॉम्बे ग्रामपंचायत कायदा 
  • भारतीय राज्यघटनेतील कलम ४० नुसार ग्रामपंचायतींची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली
केंद्र पातळीवरील समित्या: 
१ - बलवंतराय मेहता समिती - १९५७ आणि १९५८ ला अहवाल केंद्रास सादर केला
इतर सदस्य - ठाकुर फूलसिंग, डी. पी. सिंग, बी. जी. राव
  • देशातील पंचायतराज मेहता समितिवार अवलंबून आहे 
  • लोकशाहीच्या विकेंद्रिकरणाची शिफारस 
  • ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे पंचायत राजचे तीन स्तर सुचविले 
  • न्यायपंचायतीची तरतूद 
  • २ ऑक्टोंबर १९५९ ला पंचायत राज स्वीकारणारे राजस्थान हे पाहिले राज्य तर नागौर जिल्ह्यात पंचायत राजची सर्वप्रथम सुरुवात करण्यात आली
  • १ में १९६२ रोजी महाराष्ट्र पंचायतराज स्वीकारणारे ९ वे राज्य ठरले
२ - अशोक मेहता समिती - १९७७ आणि १९७८ ला अहवाल केन्द्रास सादर केला 
  • द्विस्तरीय पंचायतराजची शिफारस 
  • पंचायत समिती हा घटक वगळवा व केवळ ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद हे दोनच घटक असावे हे सुचविले 
  • पंचायत राजला वैधानिक दर्ज देण्यात यावा 
  • ग्रामपंचायतपासून न्यायपंचायती वेगळ्या असावेत हे सुचाविले
३ - जी. व्ही. के. राव समिति - १९८५ आणि १९८६ ला केंद्रास अहवाल सादर केला 
  • नियोजन आयोगाने ग्रामीण विकास व दारिद्रय निर्मूलन समिति स्थापन केली 
  • जिल्हा स्तरावरती जिल्हा परिषदेस स्थान ही मागणी 
  • पंचायतराज ही चार स्तरीय संस्था असावी ही मागणी 
४ - एल. एम. सिंघवी समिती - १९८६ आणि १९८७ ला केंद्रास अहवाल सादर केला 
  • लोकशाही व विकास याकरिता ही समिति स्थापन केली होती 
  • पंचायतराजला घटनात्मक मान्यता द्यावी 
  • राज्यघटनेत समावेश करण्यात यावा आणि त्यांच्या निवडणुका घेण्यात यावी 
१९८८ मध्ये राजीव गांधी यांनी लोकसभेत प्रथम विधेयक मांडले आणि २४ एप्रिल १९९३ ला ७३ व्या घटनादुरुस्तीमध्ये पंचायतराजला घटनात्मक दर्जा मिळाला

Sunday 22 December 2013

समाजसुधारक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जन्म - १४ एप्रिल १८९१ (मध्य प्रदेश)
मृत्यु - ०६ डिसेंबर १९५६ (दिल्ली)

जीवन कालखंडातील महत्त्वाच्या गोष्ठी:
  • १९१५ - प्राचीन भारतातील व्यापर हा प्रबंध 
  • १९१५ - कोलंबिया विद्यापीठाची एम. ऐ. पदवी 
  • १९१६ - नॅशनल डिविडेंड ऑफ़ इंडिया अ हिस्टरीक एंड एनालिटिकल स्टडी हा प्रबंध 
  • १९१७ - अर्थशास्त्रमध्ये पी. एचडी
  • १९१८ - मुंबईच्या सिडेनहैम कॉलेजमध्ये अर्थशास्त्र शिकविले 
  • १९२७ - महाडमध्ये चवदार तळे सत्याग्रह (२० मार्च)
  • १९२७ - बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापना (२० जुलै)
  • १९२७ - समाज समान संघ स्थापना 
  • १९२७ - महाडमध्ये मनुस्पृति ग्रंथ दहण (२५ डिसेंबर)
  • १९३० - नाशिकमध्ये काळाराम मंदीर प्रवेश (२ मार्च)
  • १९३० - पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित (लंडन)
  • १९३२ - गांधी - आंबेडकर पुणे करार, ऐक्य करार (२५ सप्टेंबर)
  • १९३४ - रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये सहभाग
  • १९३५ - पहिल्या पत्नी रमाबाई यांचे निधन 
  • १९३५ - येवले (नाशिक) येथे प्रतिद्य् हिन्दू म्हणून मरणार नाही (२३ ऑक्टोंबर)
  • १९४८ - दूसरा विवाह, डॉ. शारदा कबीर (१५ एप्रिल)
  • १९४८ - हिंदू कोड बिलाची स्थापना 
  • १९५६ - नागपूरमध्ये बौद्ध धर्माची शिक्षा (१४ ऑक्टोंबर)
गग्रंथसंपदा:
  • हु वेअर दी शूद्राज? (शुद्र कोण होते?)
  • थॉट्स ऑन पाकिस्तान 
  • रिडल्स इन हिन्दूसम 
  • कास्ट्स इन इंडिया 
  • बुद्ध एंड हिस धम्म 
  • दी अनटचेबल्स 
पत्रकारीता:
  • मूकनायक 
  • बहिष्कृत भारत 
  • जनता 
  • समता 
  • प्रबुद्ध भारत

Saturday 21 December 2013

१८५७ चा स्वतंत्रलढा

१७५७ ते १८५७ या शतकाच्या काळात इंग्रजांनी आपला साम्राज्यविस्तार करताना अनेक सत्ताधीश, जहागिरदार, जमींदार तसेच सामान्य शेतकरी, कारागीर यांना दुखविले. १८५७ पूर्वीदेखील अशा असंतुष्टाचे उद्रेक होत होतेच, मात्र डलहौसीच्या आक्रामक विस्तारवादी धोरणामुळे यात भर पडली आणि १८५७ मध्ये कंपनी सरकारविरुद्ध व्यापक उठाव झाला.

१८५७  च्या उठावाची पार्श्वभूमी:
यामध्ये १८५७ पूर्वी भारतात इंग्रजाविरुद्ध झालेल्या उठावांच्या मलिकांची थोड़ी चर्चा
  • १७६३ ते १७८० या काळातील बंगाल प्रांतातील सन्याशांचे व फकिरांचे बंड. १७ वर्षे चाललेल्या या बंडास शेतकर्यांचा पाठिंबा मिळाला
  • बंकिमचंद्र चटर्जी यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीत सन्याश्यांच्या उठावाचे वर्णन आढळते 
  • १७६५ ते १७८६ या काळात बंगालमधील मिदानपुर जिल्ह्यात चुआर येथे आदिवासींचे दोन उठाव झाले 
  •  महाराष्ट्रात उमाजी नाइक यांनी रामोशांना एकत्रित करुण इंगरजविरुद्ध केलेला उठाव 
  • आंध्र प्रदेशातील पाळेगारांचे उठाव १८४४ मधील कोल्हपुए येथील गडकरी लोकांचा उठाव
  • उत्तर भारतातील जाटांचे, राजपूतांचे, बुंदेल्यांचे उठाव
  • विदर्भ, खानदेशातील आदिवासींचे उठाव 
  • छोटा नागपुर भागातील कोलामांचा उठाव (१८२७)
  • बिहार मधील संथालाचा उठाव (१८५५)
  • मलबारमधील मोपला शेतकर्यांचा उठाव 
  • ओरिसातील गोंडांचा उठाव (१८०७-१८१७)
  • असाममधील अहोम सरदारांचे बंड (१८२८-१८३३)
  • बंगालमधील पागलपंथी व फरेजी अनुयायांचे बंड 
  • वेल्लोरचे बंड: कंपनीच्या लष्करविषयक धोरणांमुळे असंतुष्ट झालेल्या भारतीय सैनिकांनी १८०६ मध्ये मद्रास प्रांतातील 'वेल्लोर' येथे मोठा उठाव केला. इंग्रजांविरुद्ध त्यांच्याच सेनेतील भारतीय सैनिकांचा हा पहिला मोठा उठाव होय.
  • १८२४ मध्ये बराकपुर छावणीतील भारतीय शिपयानीही अशाच उठावाचा प्रयत्न केला. हे सर्व उठाव दडपले गेले असेल तरी इंग्रजांविरुद्ध सातत्याने संघर्षाची भावना जागृत ठेवण्याचे काम या उठावनी केले.

Thursday 19 December 2013

भ्रष्टाचार निर्देशांक २०१३

१९९५ पासून ट्रांसपेरंसी इंटरनैशनल ही वार्षिक भ्रष्टाचार निर्देशांक अहवाल प्रसिद्द करते. ही संस्था मत सर्वेक्षण व आकलन यांवरून देशातील भ्रष्टाचार व त्यानुसार देशांना क्रमाक देते. हा निर्देशांक मुख्यत: खाजगी फायद्यासाठी केलेल्या सार्वजनिक शक्तीचा गैरवापर हे सांगतो. ह्या यादीमध्ये १७७ देश आहेत, तर ० ते १०० या प्रमाणामध्ये गुण दिले जातात.  ० म्हणजे अत्यंत भ्रष्ट देश तर १०० म्हणजे अतिशय स्वच्छ देश. भारत ह्या यादीमध्ये ३६ गुणासह ९४ व्या स्थानी आहे, तर डेन्मार्क हा भ्रष्टाचाराच्या बाबतीत जगातील सर्वत स्वच्छ देश आहे. अफ़ग़ानिस्तान हा जगातील सर्वात भ्रष्ठ देश आहे.

जगातील सर्वात कमी भ्रष्ठ देश:
  1. डेनमार्क - ९१ गुणासह 
  2. न्यूझीलंड - ९१ गुणासह 
  3. फ़िनलैंड - ८९ गुणासह 
  4. स्वीडन - ८९ गुणासह 
  5. नॉर्वे - ८६ गुणासह 
  6. सिंगापूर - ८६ गुणासह 
  7. स्विज़रलंड - ८५ गुणासह 
  8. नेथरलैंड्स - ८३ गुणासह 
  9. कॅनडा - ८१ गुणासह 
  10. ऑस्ट्रिलिया - ८१ गुणासह 
  11. लक्सेमबर्ग - ८० गुणासह 
  12. जर्मनी - ७८ गुणासह 
  13. आईसलंड - ७८ गुणासह 
  14. यूनाइटेड किंगडम - ७६ गुणासह 
  15. हांगकांग - ७५ गुणासह 
  16. बारबाडोस - ७५ गुणासह 
  17. बेल्जियम - ७५ गुणासह 
  18. जापान - ७४ गुणासह 
  19. उरगव्ये - ७३ गुणासह 
  20. अमेरिका - ७३ गुणासह 
जगातील सर्वत जास्त भ्रष्ट देश:
  1. अफगानिस्तान, उत्तर कोरिया, सोमालिया - ८ गुणासह 
  2. सुदान - ११ गुणासह 
  3. दक्षिण सुदान - १४ गुणासह 
  4. लीबिया - १५ गुणासह 
  5. ईरान - १६ गुणासह 
  6. उज़्बेकिस्तान - १७ गुणासह 
  7. सायरिया, तुर्कमेनिस्तान - १७ गुणासह 
  8. येमन - १८ गुणासह 
  9. गिनी बिसाउ - १९ गुणासह 
  10. एकवेटोरियल गिनी - १९ गुणासह 
  11. चाड, हैती - १९ गुणासह 
  12. कंबोडिया, एरिट्रिया - २० गुणासह 
  13. वेनेज़ुएला - २० गुणासह 
  14. बुरुंडी - २१ गुणासह 
  15. म्यानमार - २१ गुणासह 
  16. झिम्बाब्वे - २१ गुणासह 
  17. कांगो प्रजासत्ताक - २२ गुणासह 
  18. ताजीकिस्तान - २२ गुणासह 
  19. अंगोला - २३ गुणासह 
  20. किरगिस्तान - २४ गुणासह 

Wednesday 18 December 2013

अखेर लोकपाल विधेयकाला मंजूरी

अखेर लोकपाल विधेयक लोकसभेतही मंजूर:
गेल्या ४६ वर्षापासून प्रलंबित असलेले लोकपाल विधेयक अखेर काल राज्यसभेत तर आज लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाले. विधेयक मंजूर झाल्यामुळे रालेगणसिद्धिमध्ये विजयोत्सव साजरा होत आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर अण्णांनी नवव्या दिवशी आपले उपोषण सोडले.

लोकपाल विधेयकासाठी सातत्याने जनआंदोलन करणार्या अण्णा हजारेंचा विजय आहे. संसदेच्या याच अधिवेशनात हे विधेयक मंजूर व्हावे म्हणून अण्णांनी नवी लढाई उभारली होती आणि या लढ्यापुढे सरकारला झुकावे लागले. काल राज्यसभेत सुधारित लोकपाल विधेयक मंजूर करण्यात आले आणि त्यानंतर लोकपाल विधेयकास आज लोकसभेत मंजूर करण्यात आले.

लोकसभेत लोकपाल विधेयकाला आज बुधवारी मंजूरी मिळाल्यानंतर आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे पाठविण्यात येईल आणि त्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल. प्रत्येक विधेयकासाठी एकमेकांच्या विरोधात असणारे सत्ताधारी कांग्रेस आणि विरोधी भाजप हे दोन्ही पक्ष लोकपाल विधेयकाच्या मंजुरीसाठी मात्र एकत्र आले होते तर समाजवादी पक्षाने मात्र या विधेयकाला जोरदार विरोध करत सभात्याग केला. या विधेयकामुळे भयंकर परिणाम होतील, त्यामुळे हे सगळ्यात धोकादायक विधेयक असल्याचे मत समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी व्यक्त केले.

लोकपालचा प्रवास:
  • ९ मे १९६८ - विधेयक पहिल्यांदा लोकसभेत - लोकपाल लोकायुक्त बिल, विधेयक निवड समितीकडे
  • २० ऑगस्ट १९६९ - लोकसभेत मंजूरी - चौथी लोकसभा विसर्जित, विधेयक रखडले
  • ११ ऑगस्ट १९७१ - लोकपाल लोकसभेत - कोणत्याही समितीकडे किंवा सभागृहाकडे पाठवलं नाही, पाचवी लोकसभा विसर्जित, विधेयक रद्द 
  • २८ जुलै १९७७ - लोकपाल लोकसभेत - विधेयक पुन्हा समितीकडे, सहावी लोकसभा विसर्जित 
  • २८ ऑगस्ट १९८५ - लोकपाल लोकसभेत - बिल पुन्हा समितीकडे, सरकारने विधेयक मागे घेतले 
  • २९ डिसेंबर १९८९ - लोकपाल पुन्हा लोकसभेत - नववी लोकसभा विसर्जित, विधेयक रद्द
  • १३ सप्टेंबर १९९६ - युनायटेड फ्रंट सरकारने लोकपाल आणले - विधेयक स्थायी समितीकडे, स्थायी समितीने शिफारशी लोकसभेत मांडल्या, अकरावी लोकसभा विसर्जित, विधेयक रद्द 
  • १४ ऑगस्ट २००४ - एनडीए सरकारने लोकपाल मांडले - विधेयक समितीकडे, लोकसभा विसर्जित 
  • २७ डिसेंबर २०११ - लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक - लोकपाल लोकसभेत मंजूर 
  • २९ डिसेंबर २०११ - राज्यसभेत गदारोळ, मतदान नाही - राज्यसभा अनिश्चित काळासाठी तहकूब 
  • २१ मे २०१२ - लोकपाल विधेयक पुन्हा राज्यसभेत मांडण्यात आले - राज्यसभेने ते निवड समितीकडे पाठविले 
  • ३१ जानेवारी २०१३ - केंद्रीय मंत्रिमंडळाने लोकपालचा मसूदा मंजूर केला 
  • १७ डिसेंबर २०१३ - लोकपाल विधेयक राजयसभेत मंजूर 
  • १८ डिसेंबर २०१३ - लोकसभेत लोकपाल विधेयक मंजूर 

Tuesday 17 December 2013

पंचायतराज

पंचायतराज (स्थानिक सवरज्या संस्था) प्रस्ताविक:
  • पंचायतराज हे महात्मा गांधींचे स्वप्न होते 
  • गोल्डिन यांच्या मेट, स्थानिक लोकांनी स्वत:च्या पश्नांची सोडवणुक करण्यासाठी स्वत:च स्थानिक पातळीवर व्यवस्था करणे म्हणजे पंचायतराज
स्थानिक स्वराज्य संस्थेची वैशिष्ट्ये:
  • लोकशाहीच्या तत्त्वावर या संस्थांचे कार्य आधारित असते 
  • लोकशाही पद्धतीने राज्यकारभराचे प्रशिक्षण देणारी शाळा 
  • नेतृत्वाची समान संधी 
  • स्थानिक पातळीवरील समस्यांचे निवारण स्थानिक जनतेद्वारा 
  • स्थानिक सवरज्या संस्था या लोकशाहीचा पाळणा आहेत 
  • या संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीच्या विकेंद्रिकरणास प्राधान्य देण्यात आले 
स्थानिक स्वराज्य संस्थांचे वैशिष्ट्ये:
  • स्थानिक स्वराज्य संस्था या स्वायत्त संस्था असून त्यांची निर्मिती राज्याच्या कायद्यानुसार हॉट असते
  • स्थानिक स्वराज्य संस्थाना त्यांच्या कार्यात पूर्ण स्वायत्तत्ता व स्वतंत्र राज्यांने बहाल केलेले आहे मात्र,
  • या संस्थांच्या कायद्यात बदल करण्याचा अधिकार राज्य शासनाचा आहे 
  • या संस्थांचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी त्यांच्या सदस्यांची निवड लोकशाही पद्धतीने होते 
  • राष्ट्रीय धोरणाच्या विरुद्ध कार्यक्रम अखून स्थानिक स्वराज्य संस्था कार्य करू शकत नाही 
पुढील भागात आपण स्थानिक स्वराज्य संस्थ उत्क्रांतिचे टप्पे पाहणार आहोत:
  • स्वतंत्रपूर्व काळातील पंचायत राज पद्धती 
  • स्वातंत्र्योत्तर काळातील पंचायत राज पद्धती

Sunday 15 December 2013

महाराष्ट्र चालू घडामोडी

महाराष्ट्रातील चालू घडामोडी:

१ - महाराष्ट्र विधानसभेने जादूटोना विरोधी बिल पास केले 

१३ डिसेंबर २०१३ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेने खूपच प्रलंबित जादूटोना विरोधी बिल पास केले. हे बिल काळा जादू त्याचप्रमाणे अंधश्रद्धेमुळे उद्भवलेल्या इतर अमानुष पद्धतीवर अंकुश ठेवेल.
हे डॉ दबोलकरांच्या हत्याचे ४ महिन्यानंतर पास करण्यात आले, दाभोळकर हे गेल्या दीड ते दोन दशकापासून ह्या बिलसाठी लढत होते. २० ऑगस्ट २०१३ ला अनोळखी व्यक्तिनी दबोलकरांची पुण्यात हत्या केली होती.
१० डिसेंबर २०१३ रोजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी हे विधेयक विधानसभेमध्ये मांडले. परंतु या विधेयकाला विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला आहे. सरकारने हे विधेयक घाईघाईने त्याचप्रमाणे चुकीच्या पद्धतीने विधेयक मंजूर केल्याचा आरोप त्यांनी केला, सरकारने श्रेय घेण्यासाठी हे विधेयक मंजूर केल्याचा आरोप देखील केला. 
२१ ऑगस्ट २०१३ ला सरकारने राज्यपालांच्या स्वक्षरीने महाराष्ट्रात जादूटोना विरोधी वटहुकुम लागू केला आहे.

२ - मंत्रिमंडळाने उस निंयत्रण मंडळ स्थापन करण्यासाठी मंजूरी दिली

४ डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने उस नियंत्रण मंडळ स्थापन करण्यासाठी मंजूरी दिली.
काही दिवसापूर्वी उस दरवाढीसाठी झालेल्या आंदोलनास हिंसक वळण भेटले त्यामुळे हा निर्णय राज्य सरकारने घेतला. हे मंडळ राज्य वीज नियामक मंडळाच्या धरतीवरती काम करेल.
मंत्रिमंडळ हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र उस पुरवठा व खरेदी बिल २०१३ पास करण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये २०२ नोंदणीकृत सहकारी साखर कारखाने तर ६५ खासगी कारखाने आहेत.
महाराष्ट्र हा भारतामध्ये सर्वात जास्त साखर निर्मिती करणारे राज्य आहे तर उत्तरप्रदेश हे त्याखलोखाल साखर निर्मितीत अग्रेसर राज्य आहे.

Saturday 14 December 2013

महाराष्ट्र : हवामान

महाराष्ट्र उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारच्या हवामान क्षेत्रामध्ये मोडतो, मार्चपासून कडक उन्हाळा तर जून महिन्यापासून मान्सुनी पावसाळा तर ऑक्टोबर महिन्यापासून हिवाळा असे तीन वेगळे ऋतु महाराष्ट्रातील जनतेला अनुभवास भेटतात. पश्चिमेकडून येणार्या काळसर ढगांपासून सह्याद्रीच्या काठावर ४०० सेमीहून अधिक पर्जन्य होते.
  • सह्याद्री पर्वतच्या पश्चिम उतारावर पडणारा पाउस हा प्रतिरोध प्रकारचा असतो 
  • समुद्रावरुण येणारे वारे पश्चिम घाटामुळे कोकणात अडवले जातात यामुळे कोकणात प्रतिरोध पाउस पडतो
  • महाराष्ट्राच्या वार्षिक पर्जन्याच्या वितरणाचे प्रतिनिधित्व कोल्हापूर जिल्हा करतो 
  • भारतात सर्वाधिक पर्जन्य मौसिनराम तर महाराष्ट्रात सर्वाधिक पर्जन्य आंबोली या ठिकाणी होते 
  • महाराष्ट्र पठारावर हवामान कोरडे तर कोकणचे हवामान हे सम आहे 
  • महाराष्ट्राच्या हवामानावर सह्याद्री पर्वतचा प्रामुख्याने प्रभाव पडतो
  • उन्हाळ्यात दैनिक तापमान कक्षा नागपूरला सर्वात जास्त तर अकोल्याला सर्वात कमी असते 
  • महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमान अकोला येथे आढळते 
  • दख्खनच्या पठारावर हवामान आद्र तर पठारी प्रदेशातील तापमान विषम प्रकारचे असते 
  • विजांच्या कडकडासह मुसळधार पाउस पडणे हे आवर्त पर्जन्याचे उदाहरण आहे 
  • दिवसा समुद्राकडून जमीनीकडे वाहणारे वारे म्हणजे खारे वारे तर रात्री जमीनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे म्हणजे मतलाई वारे 
  • जास्त उंचीवर हवेचा दाब कमी असतो कारण हवा विरळ असते 
  • हवा बाष्प सम्पृक्त होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन म्हणतात 
  • नागपूरला उन्हाळ्यात आद्रता बरीच कमी असते 
  • समभार रेषा एकमेकींना जवळ असतात याचा अर्थ वायुभाराचे उतारमाण तीव्र आहे 
  • महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून वारा आगमन व निर्गमन यामध्ये अनिश्चितता असते तर ऑक्टोबर-नोवेम्बेर महिन्यादरम्यान मान्सून वारे माघारी फिरतात
  • मान्सून या शब्दाचा अर्थ मौसमीपणा असा होतो 
  • मान्सून प्रदेशात नैऋत्य मैसमी वारे यामुळे पाउस पडतो तर पश्चिमघाटाच्या पूर्वेस पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात 
  • सूर्याची तिरपे किरणे पडतात त्यामुळे हिवाळ्यात महाराष्ट्रात काही वेळा तापमानात अचानक घट होते
  • बाष्पीभवनामुळे वतवरणाच्या तापमानावर कोणताही बदल होत नाही 
  • एल नीनो म्हणजे दक्षिण प्रशांत महासागरातील उष्ण प्रवाह आहे 
  • खानदेश व विदर्भाचे हवामान हे विषम आहे 
  • मान्सून प्रदेशात हिवाळा, उन्हाळा व पावसाळा हे तीन ऋतु स्पष्टपणे अनुभवास येतात 
  • महाराष्ट्रात एकूण पर्जन्यपैकी १००% पर्जन्य नैऋत्य मैसमी वारे यामुळे होते
  • महाराष्ट्रात उन्हाळ्यातसुद्धा माथेरान, महाबळेश्वर, तोरणमाळ या ठिकाणी हवा ठंड असते 

Tuesday 10 December 2013

महाराष्ट्र : शेतीसंपत्ती भाग - २

कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते पीक प्रामुख्याने घेतले जाते किंवा कोणत्या पिकाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे,
  • महाराष्ट्रात एकूण ज्वारीच्या क्षेत्रापैकी सर्वात जास्त क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात आहे 
  • महाराष्ट्रात ज्वारीचे सर्वात कमी क्षेत्र भंडारा व गोंदिया या जिल्ह्यात आहे
  • महाराष्ट्रात रब्बी ज्वारीचे क्षेत्र ६०% तर खरीप ज्वारीचे क्षेत्र ४०% आहे 
  • महाराष्ट्रात खरीप ज्वारीचे क्षेत्र नांदेड़ जिल्ह्यात तर रब्बी ज्वारीचे क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त आहे
  • त्याचप्रमाणे ज्वारीच्या हेक्टरी उत्पादनात प्रथम क्रमांक बुलढाणा जिल्ह्याचा  तर हेक्टरी उत्पादनात सर्वात शेवटचा क्रमांक सोलापूर जिल्ह्याचा
  • महाराष्ट्रमध्ये ज्वारीचे सर्वात कमी उत्पादन धुळे-नंदुरबार जिल्ह्यात होते 
  • भारतामध्ये महाराष्ट्राचा ज्वारीच्या क्षेत्र व उत्पादनमध्ये ४० ते ४५ टक्के वाटा आहे
  • महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदळाचे क्षेत्र कोकणात ठाणे जिल्ह्यात तर सर्वात कमी क्षेत्र बुलढाणा जिल्ह्यात आहे 
  • तांदळाचे सर्वात जास्त उत्पादन ठाणे जिल्ह्यात तर सर्वात कमी उत्पादन अकोला व वाशीम जिल्ह्यात होते 
  • महाराष्ट्रात भाताचे सर्वात जास्त हेक्टरी उत्पादन कोल्हापूर होते 
  • भारतीय पातळीवर भाताच्या क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ३ टक्के आहे
  • महाराष्ट्रात गव्हाचे सर्वात जास्त क्षेत्र व सर्वात जास्त उत्पादन अहमदनगर जिल्ह्यात होते
  • महाराष्ट्रात बाजारीचे सर्वात जास्त हेक्टरी उत्पादन जालना जिल्ह्यात होते 
  • भारतीय बजारीच्या २३% उत्पादन महाराष्ट्रात होते
  • महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊसाचे क्षेत्र व उत्पादन कोल्हापूर जिल्ह्यात आहे
  • महाराष्ट्रात ऊसाचे सर्वात जास्त हेक्टरी उत्पादन सांगली जिल्ह्यात तर सर्वात कमी हेक्टरी उत्पादन बीड जिल्ह्यात आहे 
  • महाराष्ट्रात कापसाचे क्षेत्र सुमारे भारताच्या ३४% तर एकूण उत्पादनाच्या १५% आहे
  • महाराष्ट्रात तेलबियांचे सर्वात जास्त क्षेत्र नागपूर जिल्ह्यात आहे 
  • महाराष्ट्रात नारळाचे सर्वात जास्त उत्पादन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे 
  • महाराष्ट्रात आंब्यांचे सर्वात जास्त उत्पादन रत्नागिरी जिल्ह्यात आहे 
  • महाराष्ट्रात केळीचे सर्वात जास्त उत्पादन जळगाव जिल्ह्यात आहे 
  • महाराष्ट्रात काजूचे सर्वात जास्त उत्पादन कोकण विभागात तर सिंधुदुर्ग जिल्हा कोकणात काजू उत्पादनात अग्रेसर आहे 
  • महाराष्ट्रात संत्र्याचे सर्वात जास्त क्षेत्र अमरावती जिल्ह्यात आहे 
  • महाराष्ट्रात सर्वात जास्त द्रक्षांचे क्षेत्र नाशिक जिल्ह्यात तर आहे 
  • सज्यात सर्वात जास्त मोसंबीचे क्षेत्र जालना जिल्ह्यात आहे 
  • महाराष्ट्रात सोलापुर जिल्ह्यात डाळिंब उत्पादनात अग्रेसर आहे 
  • महाराष्ट्रात सर्वात जास्त फळ बागमध्ये क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे 
  • महाराष्ट्रात फळांचे सर्वात जास्त क्षेत्र रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे 

Sunday 8 December 2013

महाराष्ट्र : शेतीसंपत्ती भाग - १

भारत हा शेतिप्रधान देश असून देशामध्ये महाराष्ट्र शेती मध्ये अग्रेसर आहे. महाराष्ट्रमध्ये ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी, तांदूळ ही धान्यपीके तर उस, कापूस, भुईमुग ही नगदी तर मुग, मटकी, तूर व इतर डाळी कडधान्य पिकवली जातात. महाराष्ट्रातील शेतीसंपत्तीबद्दल थोडी अधिक माहिती:
  • पडवल हे उन्हाळी चार्याचे पीक महाराष्ट्रमध्ये घेतले जाते 
  • महाराष्ट्राच्या जास्त पर्जन्याच्या प्रदेशामध्ये भात हे पीक घेतले जाते 
  • पूर्व महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यात संत्र्याच्या बागाखलील क्षेत्र सर्वात जास्त आहे 
  • गहू हे ठंड हवामानातील पीक आहे 
  • काजूचे पीक हे जांभ्या मृदेत चांगले वाढते
  • कापसाची काळी मृदा रेगुर या नावाने ओळखली जाते 
  • ज्वारी पीकाखालील क्षेत्र व उत्पादन यामध्ये महारष्ट्र राज्य अग्रेसर आहे 
  • ज्वारीच्या पिकासाठी लागणारे हवामान म्हणजे उच्च तापमान व कमी पाऊस
  • रत्नागिरी जिल्हा हापुस या प्रकारच्या आंब्यांसाठी प्रसिद्द आहे 
  • मृदेतील घटकांचा आलटून पालटुन वापर होऊन मृदेची सुपीकता टिकून रहाते म्हणून शेतकरी पिकांची फेरपालट करतात
  • जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो 
  • कपसाचा दर्जा हा धाग्यांच्या लांबीवरुन ठरतो
  • महाराष्ट्रातील बाजरीच्या लागवडीखालील क्षेत्रात अहमदनगर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक येतो 
  • गांडूळामुळे जमिनीचे जैविक गुणधर्म सुधरतात म्हणून कृषीव्यवसायात गांडूळ शेती वरदान ठरली आहे
  • पीक संयोग म्हणजे, प्रमुख पीक व दुय्यम पीक यांच्यात क्षेत्रीय संबंध प्रस्थापित करणे होय 
  • पाला पाचोळा शेतात पसरून टाकणे म्हणजे खब भाजने होय
  • महाराष्ट्रातील खरीब हंगामात सर्वात अधिक क्षेत्र तृणधान्ये पिकाखाली असते 
  • महाराष्ट्राच्या एकूण जलसिंचन क्षेत्रपैकि सुमारे ५६% क्षेत्र विहिरीच्या पाण्याने भिजविले जाते 
  • नाइट्रोजनाचे व सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण महाराष्ट्राच्या मृदेत अल्प असल्यामुळे महाराष्ट्रात नाइट्रोजनयुक्त खतांना जास्त मागणी असते
  • महाराष्ट्रमध्ये पिकांना पुरेसा पाणीपुरवठा नसल्यामुळे येथे दर हेक्टरी उत्पादन कमी आहे
  • शेती व पशुपालन हे महत्त्वाचे मिश्र शेतीचे उदाहरण आहे 
  • बागायती शेती म्हणजे केवळ एकच प्रकारच्या पिकाचे उत्पादन
  • जगतिकीकरणामुळे कापसाच्या किंमती खाली आल्यामुळे विदर्भातील अनेक शेतकरी आत्महत्येच्या आहारी गेले 
  • अतिरिक्त जलसिंचनामुळे पानथळ प्रदेशाची निर्मिती होते 
  • महाराष्ट्रात ज्वारी पिकविणारा प्रदेश प्रामुख्याने गोदावरी-भीमा नदीच्या खोरे भागात आहे
  • पावसाळ्यात वाढणारी पीके म्हणजे खरीप पीके तर हिवाळ्यात वाढणारी पीके म्हणजे रब्बी पीके
  • पाणीपुरवठा करुण दिली जाणारी शेती म्हणजे बागायती शेती

Saturday 7 December 2013

काय.... तुम्हाला हे माहित आहे?

संगणक विश्वातील गोष्ठी:
  • डोमेन नोंदणी ही १४ सप्टेंबर १९९५ पर्यंत मुक्त होती, राष्ट्रीय विद्यान फाउंडेशनने ती बदलली
  • दरमाहा १ दशलक्ष डोमेन नैव ही नोंदणीकृत होतात 
  • १९५० मध्ये कंप्यूटरला इलेक्ट्रॉनिक मेंदू म्हणून संबोधले जाऊ लागले 
  • लेनेवो म्हणजे नवीन लेजेंड, ले म्हणजे लेजेंड व नेवो म्हणजे नवीन 
  • माइक्रोसॉफ्ट या ऑपरेटिंग प्रणालीवरती कॉन या नावाची फाइल तयार करणे अशक्यच आहे 
  • डेस्कटॉप पीसीमध्ये लागणार्य संपूर्ण उर्जेपैकी ५०% ऊर्जा ही पंखे व उष्णता यावर खर्च होते
  • ऍपलचे तीनही प्रवर्तक (फाउंडर) स्टीव जॉब्स, स्टीव वोजनिक, रोनाल्ड वयान हे तिघेही ऍपल निर्मितीच्या आधी अतारी या या कंपनीमध्ये होते
  • जगातील पाहिले डोमेन हे सिंबॉलिक  डॉटकॉम असे नोंदणीकृत झाले
  • पहिली उच्च पातळीवरील यशस्वी झालेली प्रोग्रामिंग भाषा म्हणजे आयबीएम फोट्रोन जी १९५४ मध्ये तयार करण्यात आली
  • सर्वात पाहिले शोधइंजिन मध्ये अर्चि, जे १९९० च्या आधी तयार केले होते
  • प्रत्येक सेकंदाला १ अब्ज ट्रांसिटर्स उत्पादित केले जातात 
  • १९८२ मध्ये ऐंड्रू फुगलमेन ह्यांनी पिसी टॉक नावाचा पहिला शेरवेर सॉफ्टवेर तयार केला
  • माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे भारतमधील खाजगी इंटरनेट सेवा पुरविणार्य पहिल्या सत्यम इंफोवे या कंपनीचे पहिले ग्राहक होते
  • गूगल आपल्या निव्वळ उत्पनातील ९७% उत्पन्न हे जहिरातिद्वारे कमिविते
  • युटुब दर आठवड्याला ६०,००० विडियो प्रकाशित करते
  • लिनक्स हा जगातील पहिला वेब ब्राउसर जो १९८३ ला निर्माण करण्यात आला, त्यानंतर ओपेरा व नेटस्पेस ते १९९४ ला तयार झाले
  • बार कोड असणारे पहिले उत्पादन म्हणजे व्रिङ्ग्लेस चुविंग गम 
  • भारतामध्ये सीडी-रोम मध्ये वार्षिक अहवाल प्रसिद्ध करणारी कंपनी इंफोसिस
  • CERN या कंपनीने पहिली वेब साईट तयार केली

Sunday 1 December 2013

महाराष्ट्र चालू घडामोडी

महाराष्ट्रातील चालू घडामोडी:

१ - राष्ट्रीय वाघ सवंर्धन प्राधिकरणाने महाराष्ट्रमध्ये पाचव्या व्याघ्र प्रकल्पास मंजूरी दिली

महाराष्ट्रमध्ये मेलघाट, पेंच, ताडोबा-अंधारी, सह्याद्री हे चार व्याघ्र प्रकल्प होते, २८ नोवेम्बर २०१३ ला राष्ट्रीय वाघ सवंर्धन प्राधिकरणाने महाराष्ट्रमध्ये पाचव्या व्याघ्र प्रकल्पास मंजूरी दिली आहे. हा प्रकल्प भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागजीरा येथे उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प राज्यातील वाघांसाठी अतिरिक्त घर असेल.
जर वाघ ताडोबाची हद्द पार करुण बाहेर गेले तर ते नागजीरा-नवेगाव प्रकल्पामध्ये प्रवेश करतील. नागजीरा अभयारण्य हे १५० वर्ग किमीचे आहे तर नवेगाव अभयारण्य १३० वर्ग किमीचे आहे, व्याघ्र प्रकल्पासाठी त्यांचे क्षेत्रफळ आता ७०० वर्ग किमी वाढवले आहे.
राज्य सरकारने व्याघ्र प्रकल्पासाठी अधिसूचना जारी केली आहे.

२ - आर्थिक व्यव्हार कैबिनेट कमिटीने महाराष्ट्रातील कोयना इंट्रा-प्लेटच्या भूकंप क्षेत्रामध्ये वैद्यानिकांना खोल खोदकाम करण्यास परवानगी दिली

आर्थिक व्यव्हार कैबिनेट कमिटीने २८ नोवेम्बेर २०१३ ला महाराष्ट्रातील कोयना इंट्रा-प्लेटच्या भूकंप क्षेत्रामध्ये वैद्यानिकांना खोल खोदकाम करण्यास परवानगी दिली असून या प्रकल्पासाठी पाच वर्षासाठी लागणारा खर्च ४७२.३ करोड़ रुपये आहे.
ह्या प्रकल्पाचे मुख्या उद्देश म्हणजे कोयना वर्धा ६-८ किमीमधील प्रदेशामध्ये १ खोल बोरहोल करुण जमिनीतील स्तरांचा अभ्यास करण्यात येईल. पाच दशकपूर्वी १९६७ मध्ये सध्या निर्वासित ५० वर्गकिमी मध्ये ६.७ चा भूकम्प आला होता पण नुकसान हे कमी होते. म्हणून कोयना-वर्धाचा प्रदेश हा वैद्यानिकांसाठी नैसर्गिक प्रयोगसालाचा असणार आहे. ह्या प्रकल्पाचा भाग म्हणुन कराडमध्ये संशोधन प्रयोगशाळा उभारण्यात येईल, जी प्रमुख केंद्र म्हणुन कम करेल व संबधित क्षेत्रामध्ये सुरु असणारे खोदकाम, बोरहोल तपस, कोर चाचण्या यावर लक्ष ठेवेल.
भू वैद्यकीय मंत्रालय त्याचप्रमाणे राष्ट्रीय भूभैतिक संशोधन संस्था ह्या या प्रकल्पाची अंबलबजावणी करतील.
विविध विद्यापीठे, संशोधन संस्थ व शैक्षणिक संस्थ ह्यांना सहभागी होण्यासाठी प्रोस्ताहन दिले जाइल.

Saturday 23 November 2013

जागतिक लोकसंख्या

जागतिक लोकसंख्या म्हणजे एकूण मानवी लोकसंख्या होय. सन २००७ मध्ये जागतिक लोकसंख्या ६.६ अब्ज झाली होती तर सध्या लोकसंख्या ७.१२ अब्ज आहे

महत्त्वाचे मुद्दे:
  • अविकसित देशांमध्ये लोकसंख्या वाढीचे प्रमाण हे ९० दशलक्ष प्रति वर्ष इतके आहे
  • यूरेशिया या प्रांतमध्ये जगातील सर्वात जास्त लोकसंख्या एकटवलेल्या प्रांतापैकी १ आहे म्हणून हा प्रांत लहान असून खूप विकसित शहरी आहे 
  • लोकसंख्या जनगणना ही अविश्वसनीय आहे कारण जनगणनेसाठी लागणारा खर्च, मनुष्यबळ हे खूप खर्चिक आहे
  • लोकसंख्या घनता काढण्यासाठी विविध निष्कर्ष वापरले जातात
लोकसंख्या वाढीची कारणे:
१ - लोकसंख्या वाढ: 
  • आज लोकसंख्या ही गेल्या शंभर वर्षांच्या तुलनेत ४ पटीने वाढली आहे
  • विद्यान व मशीनी सहाय्याने मनवाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर कुरून आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण केल्या आहेत
२ - अन्न पुरवठा:
  • १९६० च्या दशकात लोकसंख्या वाढीचे प्रमाण हे धान्य पुरवठयाहुन अधिक होते, त्यामुळे उपासमार व कुपोषण वाढ ही जास्त होती
  • १९७० च्या दशकात झालेली हरित क्रांतीने सर्व चित्रच पालटून टाकले व उपसमारीचे प्रमाण खुपच कमी झाले
  • १९९१ च्या दशकात सतत होणारी लोकसंख्येत वाढ व बदलत्या खाण्याच्या सवायी यांमुळे लोकसंख्या ही आज जगाला भेडसावणारी मोठी समस्या बनाली आहे
३ - आरोग्य:
  • सतत वेगाने वाढणारी लोकसंख्या ही रोगराइस देखील आमंत्रण बनू शकते उदा. दूरस्थ विषुववृत्तावर असणारी रोगराइची समस्या
  • अविकसित देशांमध्ये खलावलेला रहनिमानाचा दर्जा असतो त्यामुळे रोगराई पसरते व मृत्यु दर वाढतो व जन्म दर घसरतो
४ - स्थलांतर:
  • लोकांचे सतत होणारे स्थलांतर हे एखाद्या प्रदेशच्या नैसर्गिक लोकसंख्येची आकडेवारी बदलू शकते
  • सरकारचे स्थलांतर नियंत्रणाचे सर्व उपाय जवळपास अयशस्वी होतात
  • सर्वाधिक स्थलांतर हे देशांतर्गत होते
५ - माहितीचा अपुरेपणा:
  • जनगणना ही उपलब्ध माहितीच्या आधारे काळजीपूर्वक केली जाते पण जनगणनेसाठी लागणारा खर्च, मनुष्यबळ हे खूप खर्चिक आहे
  • त्याचप्रमाणे माहिती अनेक संस्थाकडून गोळा केली जाते त्यामुळे आपण कोणतीच माहिती मूळ माहिती मानू शकत नाही

Thursday 21 November 2013

भारतरत्न : चिंतामणी नागेश रामचंद्र राव

चिंतामणी नागेश रामचंद्र राव हे सी. एन. आर. राव या नवाने ओळखले जातात, एक भारतीय रसायन वैद्यानिक आहेत आणि त्यानी पदार्थाची घन अवस्था व संचारात्मक रसायन शास्त्र या मुख्य क्षेत्रामध्ये काम केले आहे. सध्या ते प्रधानमंत्री कार्यालयात प्रधानमंत्र्यांचे प्रमुख वैद्यानिक तज्द्य म्हणून कार्यरत आहेत. डॉ राव यांनी जगातील ६० विश्वविद्यालयातून डॉक्टरेट ही मानद पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी १५०० शोध लावले असून त्यानी ४५ वैद्यानिक पुस्तके लिहली आहेत.
२०१३ मध्ये त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. सी. वी. रमन व अब्दुल कलाम यां नंतरचे ते तीसरे वैद्यानिक आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे.

आरंभिक जीवन: बेंगलोर मधील कन्नड परिवारमध्ये राव यांचा जन्म झाला असून नागम्मा नागेश राव ह्या त्यांच्या आई तर हनुमंत नागेश राव हे वडील आहेत. राव यांनी १९५१  मैसूर विश्वविद्यालयातून पदवीधर झाले तर काशी हिंदू विश्वविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९५८ मध्ये त्यांनी पर्ड्यू विश्वविद्यालयातून पी. एच. डी. पदवी प्राप्त केली. १९६१ ला त्याना मैसूर विश्वविद्यालयातून त्यांना डी. एस. सी. पदवी मिळाली. १९६३ मध्ये राव आयआयटी कानपुर मध्ये शिक्षण रुपाने कार्यरत झाले व तेथेच त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली.

व्यवसायिक जीवन: राव सध्या जवाहरलाल नेहरु वैद्यानिक संशोधन केंद्राचे (बेंगलोर) अध्यक्ष आहेत, ज्याची स्थापना त्यानी स्वत: १९८९ मध्ये केली होती. येथे ते मुख्य संशोधन प्राध्यापक म्हणून कार्य करतात. त्याचप्रमाणे जानेवारी २००५ मध्ये त्यांची प्रधानमंत्र्यांचे प्रमुख वैद्यानिक सल्लागार म्हणुन निवड झाली. राव सध्या अंतरराष्ट्रीय पदार्थ विद्यान केंद्राचे संचालक आहेत.

पुरस्कार आणि सन्मान: १६ नोव्हेंबर २०१३ ला त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी त्यांना भारत सरकारने पद्मश्री आणि पद्मा विभूषण त्याचप्रमाणे कर्नाटक सरकारने त्यांना कर्नाटक रत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. सन २००० मध्ये रॉयल सोसायटीने ह्यूज पदक देऊन त्यांचा गौरव केला. सन २००४ मध्ये घन अवस्थेमधील रसायन शास्त्र व पदार्थ विद्यान या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिल्यामुळे भारत सरकारद्वारे संस्थापित भारतीय विद्यान अवार्ड भेटणारे पाहिले व्यक्ती बनले.

विवाद: राव यांच्यावरती साहित्याची चोरी केल्याचा व चोरी होउ देण्याचा आरोप आहे. त्यांनी २०११ मध्ये त्यांच्या अडवांस मटेरियल्स या मासिकामध्ये त्यांनी याबाबत माफ़ी मागितली. 

Sunday 17 November 2013

भारतीय सरनाम्याचा अर्थ

सरनाम्याचा अर्थ:
भारतीय सरनाम्यावरुण पुढील तीन गोष्टी स्पष्ट होतात,
१ - घटनेचे उगमस्थान 
२ - राज्यव्यवस्थेचे स्वरुप 
३ - राज्यव्यवस्थेचा उद्देश 

१ - घटनेचे उगमस्थान हे भारतीय जनता आहे
  •  याचा अर्थ घटनाकारांनी बनविलेली घटना ही लोकांना मान्य असून भारतीय जनतेनेच ती स्वत:साठी बनवलेली आहे असा होतो 
२ - राज्य व्यवस्थेचेस्वरुप
  • सार्वभौम - १५ ऑगस्ट १९४७ ते २६ जानेवारी १९५० या काळात स्वंतत्र भारताचे स्थान हे वसहातींचे स्वंतंत्र असे होते, कारण त्यावेळी घटना अमलात नव्हती. २६ जानेवारी १९५० रोजी घटनेच्या अम्बलबजानीमुळे भारत हे सार्वभौम राष्ट्र बनले, म्हणजेच अंतर्गत वा बहिगर्तरीत्या भारतावर आता कोणाचेही वर्चस्व राहिलेले नाही
  • समाजवादी - भारताला साम्यवादी अथवा भांडवलशाही अर्थव्यवस्था मान्य नाही. भांडवलदारांपासून श्रमिकांचे शोषण थांबविण्यासाठी उत्पादनाची साधने व वितरणावर सामाजिक मालकी वा नियंत्रण ठेवणारी समाजवादी अर्थव्यवस्था भारतने स्वीकारली
  • धर्मनिरपेक्ष - भारतात धर्म ही व्यक्तीची खाजगी वा ऐच्छिक बाब असून प्रत्येकाला कोणत्याही धर्माचा अवलंब करता येईल, मात्र सार्वजनिक बाबित धर्माची ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नाही 
  • प्रजासत्ताक - प्रजासत्ताक म्हणजे लोकानुवर्ती शासन, म्हणजेच सार्वभौम अशा भारतीय जनतेकडे देशाची अंतिम सत्ता
  • गणराज्य - गणराज्य म्हणजे राजा नसलेले राज्य. गणराज्यात सर्वोच्च शासन प्रमुख हा लोकनियुक्त असतो. भारतीय गणराज्यात सर्वोच्च शासक हा राष्ट्रपती असतो. त्याची निवड जनतेद्वारे केलि जाते
३ - राज्यव्यवस्थेचा उद्देश 
  • भारताच्या सर्व नागरिकांना - सामाजिक, आर्थिक, राजकीय  न्याय. विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म उपासना यांचे स्वतंत्र आहे. दर्जा आणि समान संधि आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मता व अखंडता मिळवून देणे हा भारतीय राज्यघटनेचा उद्देश आहे
  • १९७६ च्या ४२ व्या घटना दुरुस्तीने घटनेच्या सरनाम्यात समाजवादी व धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश करण्यात आला आहे

Wednesday 13 November 2013

भारतीय राज्यघटना

  • घटना समितीची स्थापना - जुलै १९४६
  • त्रिमंत्री योजनेतील तरतुदीनुसार जुलै १९४६ मध्ये घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात आल्या, त्यानुसार २९९ सदस्यांनी घटना समिती अस्तित्वात आणली
  • घटना समितीचे प्रमुख सदस्य - डॉ. राजेन्द्रप्रसाद, जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभपंत, मौलाना आज़ाद, बाबासाहेब आंबेडकर, जयकर, कन्हैयालाल मुन्शी इत्यादी
  • प्रमुख स्त्री सदस्या - राजकुमारी अमृत कौर, हंसाबेन मेहता, सरोजिनी नायडू सह सात महिला घटना समितीच्या सदस्य होत्या
  • जिनांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम लीगच्या ७३ सदस्यांची घटना समितीच्या कामकाजात अजिबात भाग घेतला नाही
  •  डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचे प्रथम अधिवेशन दिल्लीत पार पडले, डॉ सच्चिदानंद सिन्हा हे या काळात हंगामी अध्यक्ष होते
  • ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ राजेन्द्रप्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली
  • घटना समितीचे सल्लागार - बी. एन. राव 
  • घटना समितीच्या एकूण उपसमित्या - ११ 
  • २९ ऑगस्ट १९४७ घटनेच्या मसूदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब आंबेडकर यांची निवड केली
  • घटना समितीचे कामकाज एकूण १०८२ दिवस चालले 
  • घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज १६५ दिवस चालले 
  • मसूदा संयतीचे सदस्य - बाबासाहेब आंबेडकर (अध्यक्ष), अलादी कृष्णस्वामी अय्यर, मुन्शी, गोपाल अय्यंगर, मोहम्मद सादुल्ला, खेतान
  • २२ जानेवारी १९४७ - जवाहरलाल नेहरुनी मांडलेल्या घटना समितीच्या उदिष्ट याबाबत ठराव मंजूर केला
  • २६ नोवेम्बर १९४९ - घटना समितीने भारताचे संविधान स्वीकृत केले, अध्यक्ष राजेन्द्रप्रसाद यांची स्वाक्षरी होती 
  • २४ जानेवारी १९५० - संविधान समितीची अखेरची बैठक 
  • २६ जानेवारी १९५० - पासून भारतीय राज्यघटना अंमलात आली
  • भारतीय राज्यघटना एकूण २४ भगत, १२ परिशिष्टात विभागली गेली आहे तिच्यामध्ये सुमारे ४४८ कलामे आहेत 
  • सुरुवातीला ८ परिशिष्टे व ३९५ कलामे होती
  • २००९ या वर्षी भारतीय राज्यघटनेच्या अम्बलबजावणीस ६० वर्षे पूर्ण झाली 
  • घटनेनुसार भारताने संसदीय पद्धतीची शासनव्यवस्था स्वीकारली असून राष्ट्रपती हा घटनात्मक प्रमुख आहे 
  • २२ जुलै १९४७ रोजी भारतीय राष्ट्रध्वजाची रचना घटना समितीने संमत केली 
  • भारतासाठी नवीन संविधान तयार करण्याचा आणि जुन्या संविधनात फेरबदल करण्याचा अधिकार फ़क्त घटना समीतीलाच आहे 
  • अलिकडेच घटनेच्या पुनरलोकनासाठी न्या वेंकटचलैय्या आयोग नेमन्यात आला होता

Tuesday 5 November 2013

मानव संसाधन विकास

परंपारिकदृष्टया विचार केला तर विकासाचा अर्थ भौतिक विकास मनाला जातो. लोकांकडे किती साधने आहेत व ते शिक्षण, आरोग्य, सकस आहार, स्वच्छ पाणी व स्वच्छता यावर किती खर्च करुन सुखी जीवन जगतात यावर भौतिक विकास अवलंबून असतो. आर्थिक वृध्दिमुळे लोकांच्या जीवनाचा गुणात्मक दर्जा सुधारला पाहिजे अशी अपेक्षा असते; पण तो आपोआप सुधारत नाही. लोकांनी त्यांच्याकडील संसाधनाचा योग्यरीत्या व योग्य कार्यासाठी वापर केला पाहिजे तरच गुणात्मक जीवन जगता येईल. जर लोक मद्यपान, सट्टेबाजी, वेश्यागमन व अन्य वाइट सवायीवर खर्च करत असतील तर त्यांना गुणात्मक व उच्च दर्जाचे जीवन जगाता येणार नाही. म्हणून मिळत असलेल्या आर्थिक वृद्धीचा उपयोग जर योग्य प्रकारे करूँ घ्यावयाचा असेल तर जीवनाचे अन्य पैलू विचारत घ्यावे लागतात. ते पैलू म्हणजे द्यान मिळवणे, आरोग्य व दीर्घ आयुष्य जगणे हे होत. अशा प्रकारच्या अनेक पौलुनमुले क्षमतेत वाढ होते. लोकांच्या क्षमतांमध्ये वाढ होणे म्हणजेच मानव विकास होय असे प्रतिपादन जगप्रसिद्ध अमर्त्य सेन यांनी केले आहे. मानव विकास संकल्पनेत आर्थिक समर्थन केले जात असले तरी लोकांना त्यांच्या आवादीनिवदीप्रमाणे सुखी जीवन जगण्यासाठी विविध संधीमध्ये वाढ करणे याचे प्रतिपादन महबुल-उल-हक़ यांनी केले आहे. आरोग्य, शिक्षण, कौशल्य व श्रमशक्ति ही उत्पन्न व क्षमता वाढवणारी साधने होत. अशा साधनाचा विकास म्हणजेच मानव विकास होय.

व्यक्तीचा व एकूणच समाजाचा जीवनस्तर व दर्जा किटी सुधारला आहे यावरुन लोकांच्या क्षमतेचे मोजमाप केले जाते. उदहारण सांगायचे झाल्यास किरकोळ आरोग्य असणार्या  व्यक्तीपेक्षा सुदृढ़, आरोग्यसंपन्न व शिकलेली व्यक्ती अधिक सक्षम असते, म्हणूनच मानव विकास मोजन्यासाठी ३ प्रमुख निर्देशांक ठरविण्यात आले आहेत :
१ - लोकांच्या शौक्षणिक स्थितींचे मोजमाप करण्यासाठी प्रौढ साक्षरता
२ - लोकांच्या आरोग्याची स्थिती मौजन्यसाठी आयुर्मन
३ - लोकांचे रहनिमाण मोजमपानासाठी सकल घरगुती उत्पादन

Monday 4 November 2013

भारतातील अवजड उद्योग भाग २

ख़त उद्योग:
  • नायट्रोजन, फॉस्फरस, पोटेशियम हे रासायनिक खतातील तीन प्रमुख घटक आहेत 
  • भारतात नेत्रयुक्त खते, मिश्र खते, युरिया व उप-उत्पादक म्हणून अमोनियम सल्फेट या खतांचे उत्पादन होते 
  • भारतात सार्वजनिक क्षेत्रातील पहिला खत कारखाना झारखण्डमधील सिंद्री येथे १९५१ मध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेत उभारण्यात आला 
  • भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील खत प्रकल्पांसाठी ९ सार्वजनिक निगम कार्यरत आहेत 
९ निगम पुढीलप्रमाणे:
  • फर्टिलायझर कारपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड - १९६१ ला स्थापन, सिंद्री (झारखण्ड), गोरखपुर (उ. प्रदेश), तालचेर (ओडिसा), रामागुंडम (आंध्र प्रदेश) या ४ प्रकल्पावरती देखरेख 
  • हिंदुस्तान फर्टिलायझर कारपोरेशन लिमिटेड - १९७८ ला स्थापन, दुर्गापुर, हल्दिया (प. बंगाल), नामरूप (आसाम), बरौनी (बिहार) या ४ प्रकल्पावरती देखरेख 
  • पाइराइट्स एंड फॉस्फेट केमिकल्स लिमिटेड - १९६० ला स्थापन, अंजोर (बिहार), सालदीपुर (राजस्थान), देहरादून (उत्तरांचल) या ३ प्रकल्पावरती देखरेख 
  • राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स - १९७८ ला स्थापन, मुंबई व थल प्रकल्पावरती देखरेख 
  • नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड - १९७८ ला स्थापन, भटिंडा व पानीपत (पंजाब) प्रकल्पावरती देखरेख
  • प्रोजेक्ट्स एंड डेवलपमेंट इंडिया लिमिटेड - १९७८ ला स्थापन, डिजाइनिंग, इंजेनेरिंग, तपासणी, देखरेख ही कामे ही संस्था करते 
  • फर्टिलायझर्स एंड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड - १९७८ ला स्थापन, कोचीनमध्ये २ प्रकल्पावरती देखरेख
  • मद्रास फर्टिलायझर्स लिमिटेड - १९६६ ला स्थापन, चेन्नईमध्ये प्रकल्प असून तो इतर प्रकल्पांना अमोनिया पुरवितो 
  • अरावली जिप्सम एंड मिनरल्स इंडिया लिमिटेड, जोधपुर - इतर प्रकल्पांसाठी जिप्सम पुरविण्यासाठी
कागद उद्योग:
  • भारतातील पहिली कागद गिरणी - सेहरापुर (प. बंगाल) १८३२ 
  • विस्तार - मध्यप्रदेश, महाराष्ट्र, झारखण्ड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश
  • महाराष्ट्रातील चंद्रपुर व नागपूर कागद गिरण्यांसाठी प्रसिद्ध

Sunday 27 October 2013

भारतातील अवजड उद्योग भाग १

लोह - पोलाद उद्योग:
  • अवजड उद्योगामूले याचे स्थानिकीकरण कोळसा क्षेत्राजवळच होते 
  • १८७० - भारतातील पहिला आधुनिक लोह - पोलाद कारखाना पश्चिम बंगालमधील कुल्टी येथे सुरु झाला 
  • १९०७ - खासगी क्षेत्रातील सर्वात मोठा लोह - पोलाद उद्योग जमशेदपुर येथे सुरु करण्यात आला 
  • १९१९ - बर्नपुर (पश्चिम बंगाल) येथे इंडियन आयर्न एंड स्टील कंपनीचा प्रकल्प 
  • १९२३ - भद्रावती (कर्नाटक) येथे विश्वेश्वेरैय्या आयर्न एंड स्टील कंपनी हा सार्वजानिक क्षेत्रातील पहिला लोह - पोलाद प्रकल्प
  • विस्तार - पश्चिम बंगाल, झारखण्ड, कर्नाटक, ओड़िसा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू
  • दुसर्या पंचवार्षिक योजनाकाळात (१९५६-६१) महालनोबिस प्रतिमानानुसार पायाभूत उद्योगांच्या निर्मितीस प्राधान्य देण्यास आले, त्यानुसार
  • रुरकेला (ओड़िसा), भिलाई (छत्तीसगड), दुर्गापुर (पश्चिम बंगाल) हे प्रकल्प हाती घेण्यात आले
  • तर बोकारो (झारखण्ड) हा प्रकल्प तिसर्या योजनाकाळात हाती घेण्यात आला 
  • याशिवाय, आंध्र प्रदेशात विशाखापट्टनम, चेन्नई व सालेम (तामिळनाडू), मुम्बई, ठाणे, चंद्रपुर (महाराष्ट्र) या लोह-पोलाद प्रकल्पांचे कार्य आठव्या योजनेदरम्यान हाती घेण्यात आले
सिमेंट उद्योग:
  • बांधकाम उद्योगात प्रामुख्याने वापरल्या जाणार्या सिमेंटमध्ये चूनखड़ी, चिकनमाती, जिप्सम व कोळसा या कच्च्या मालाची आवश्यकता असते 
  • या कच्च्या मालाच्या क्षेत्रातच सिमेंट उद्योग एकटवलेले आहेत 
  • १९०४ - या वर्षी भारतात चेन्नई येथे पहिला सिमेंट कारखाना सुरु झाला 
  • विस्तार - तामिळनाडू, झारखण्ड, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश राज्यात 
  • सिमेंट उत्पादनात भारत जगात पाचव्या क्रमांकावर आहे 
  • देशात चार ठिकाणी सिमेंट उद्योगातील कर्मचार्यासाठी प्रक्षिक्षण केंद्र कार्यरत आहेत 
  • देशात सिमेंट उत्पादनात अग्रेसर राज्य - झारखण्ड

Thursday 24 October 2013

भारत संकीर्ण घडामोडी

या भागात आपण भारताविषयी संकीर्ण घडामोडी पाहणार आहोत
  • भारत स्वतंत्र झाला - १५ ऑगस्ट १९४७ 
  • भारत प्रजक्सत्तक बनला - २६ जानेवारी १९५० 
  • भारतीय घटना समितीचे पाहिले अधिवेशन - ९ डिसेंबर १९४६ (दिल्ली)
  • भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्ष - अच्चिदानंद सिन्हा (९ ते ११ डिसेंबर १९४६)
  • भारतीय घटना समितीचे अध्यक्ष - डॉ. राजेंद्र प्रसाद 
  • घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • घटना समितीचे सल्लागार - बी. एन. राव 
  • घटना समितीचे एकुण कामकाज - २ वर्षे ११ महीने १६ दिवस (प्रत्यक्ष कामकाज - १६५ दिवस)
  • घटना समितीने घटना समान्त केली - २६ नोव्हेंबर १९४९ 
  • भारतीय राज्यघटना अमलत आली - २६ जनेवती १९५० 
  • घटनेनुसार भारताचे वर्णन - सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य
  • भारतीय राज्यघटनेत समाविष्ट असलेल्या भाषा - २२ 
  • राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष - फजल अली (१९५३)
  • राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य - पन्निकर, कुंझारू
  • भाषिक तत्त्वावर स्थापन झालेले देशातील पाहिले राज्य - आंध्रप्रदेश (१ ओक्टोम्बर १९५३)
  • राज्यघटनेतील परिशिष्टांची संख्या - १२ 
  • राज्यघटनेतील प्रकाराने - २४ 
  • घटनेतील मुलभुत अधिकारांची संख्या - ६ (भाग ३)
  • घटनेतील मुलभुत कर्तव्यांची संख्या - ११ (भाग ४ अ)

Sunday 20 October 2013

भारत गौरवचिन्हे

भारत १५ ऑगस्ट १९४७ ल स्वतंत्र्य झाला पण भारताला परक्रमांची खुप मोठी परंपरा आहे, त्यापैकीच एक म्हणजे भारतीय गौरवचिन्हे ती पुढीलप्रमाणे

भारतीय राष्ट्रगीत:
  • राष्ट्रगीत - जन गन मन (मुळ गीत ५ कडव्यांचे पण प्रथम कडव्यास राष्ट्रगीत म्हणुन मान्यता)
  • रचना - रविंद्रनाथ टागोर 
  • प्रथम गायन - २७ डिसेंबर १९११ (कोलकाता अधिवेशन)
  • राष्ट्रगीतास घटना समितीची मान्यता - २४ जानेवारी १९५०
  • गायनाचा कालावधी - ५२ सेकंद
भारतीय गीत:
  • वन्दे मातरम 
  • निवड - बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतून 
  • प्रथम गायन - १८९६ चे कोलकाता अधिवेशन
राष्ट्रचिन्ह व त्याचे स्वरुप:
  • राष्ट्रचिन्हाची निवड - सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील स्तंभावरुन 
  • मान्यता - २६ जानेवारी १९५० 
  • स्वरुप - सिंह, बैल व घोडा या प्राण्यांची प्रतीकात्मक चिन्हे 
  • चार सिंहापैकी तीन दर्शनी बाजुस व एक पाठीमागे 
  • राष्ट्रचिन्हाच्या तळभागाकडे उजव्या बाजुस घोडा तर डाव्या बाजुस बैल असे धर्मचक्र आहे 
  • राष्ट्रचिन्हाच्याखाली सत्यमेव जयते हा संदेश आहे 
भारतीय राष्ट्रध्वज:
  • घटना समितीने राष्ट्रध्वजास मान्यता दिली २२ जुलै १९४७ 
  • स्वरुप - तिरंगा 
  • सर्वात वर केशरी, मध्ये पांढरा तर सर्वात खाली हिरव्या रंगाचा पट्टा 
  • मध्यभागी सफ़ेद पट्ट्यावर निळसर रंगाचे अशोक चक्र 
  • हे चक्र सारनाथ येथील स्तंभावरून निवडले असून त्यास २४ आरे आहेत 
  • राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे गुणोत्तर - २:३ 
राष्ट्रीय दिनदर्शिका:
  • मान्यता - २२ मार्च १९५७ 
  • वैशिष्ट्य - शके कालगनेनुसार नव वर्षाची सुरुवात - चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढी पाढ़वा)
  • या दिनदर्शिकेनुसार वर्षाचे ३६५ दिवस असतात 
  • राष्ट्रीय प्राणी - वाघ तर राष्ट्रीय पक्षी - मोर
  • राष्ट्रीय फळ - आंबा तर राष्ट्रीय फुल - कमळ
  • राष्ट्रीय नदी - गंगा तर राष्ट्रीय जलचर - डॉल्फिन 
  • राष्ट्रीय लिपी - देवनागरी तर राष्ट्रीय भाषा - हिंदी

Thursday 17 October 2013

वनस्पती शास्त्र

वनस्पतीच्या प्रत्येक भागाचा अभ्यास करणे म्हणजेच वनस्पती शास्त्र होय

वनस्पती शास्त्राचे अभ्यासानुसार भाग पडतात ते पुढीलप्रमाणे:
  • रुपिकी (मोर्फोलोजी) - सजीवांच्या बाह्य रचनेच्या अभ्यासाचे शास्त्र
  • शरीर (एनातोमी) - सजीवांच्या अंतररचनेच्या अभ्यासाचे शास्त्र
  • शरीरक्रिया शास्त्र (फ़िजिओलोजी) - सजीवांच्या विविध जीवनक्रियांचा अभ्यास
  • टाक्सानोमी - सजीवांचे वर्गीकरण 
  • परीस्थीतीकी (एकॉलोजी) - पर्यावरण व सजीव यांचा परस्पर संबंधाचा अभ्यास
सजीवांची लक्षणे:
  • स्वयंप्रेरणेने हालचाल हे सजीवांचे मुख्य लक्षण आहे 
  • वनस्पती अवयवांची हालचाल करू शकतात उदा. लाजालूचे झाड
  • पर्यावरणातील  कोणत्याही बदलास प्रतिसाद देण्याची सजीवांची क्षमता म्हणजे चेतना क्षमता
  • पेशी हा सर्व सजीवांचा मुलभुत घटक आहे
एकपेशीय सजीव - जिवाणू, शैवालांचे काही प्रकार, अमीबा, परमेशियम
बहूपेशीय सजीव - धोतरा, सूर्यफूल, साप, घोडा
चयापचय क्रिया - सजिवांच्या शरीरातील विविध प्रक्रिया
चय - जिवद्रव्यात वाढ होण्याची क्रिया उदा. पेशींची वाढ 
पचय - या क्रियेत जिवद्रव्यातील घटक वापरले जातात, म्हणून ती विघटनाची क्रिया आहे 

चयापचय क्रियेट पुढील क्रियांचा समावेश होतो:
  • पोषण - या क्रियेत अन्नाचे जिवद्रव्याच्या घटकांत रूपांतर होते 
  • वृद्धि - सजीवांच्या आकार व आकारमानातील वाढ
  • श्वसन - या क्रियेत उर्जा निर्माण होते 
  • उस्तर्जन - शरीरातील टाकाऊ द्रव्ये बाहेर टाकण्याची क्रिया
  • अनुकूलन - पर्यावरणातील बदलांशी जुळवुण घेण्याचे सजिवांचे लक्षण 
  • प्रजनन व मुर्त्यु

Sunday 13 October 2013

महाराष्ट्रातील प्रमुख शहरे भाग - २

मागील भागात आपण महाराष्ट्राची राजधानी, उपराजधानी त्याचप्रमाणे ऐतिहासिक शहरे पहिली, या भागात राज्यातील इतर प्रमुख शहरे

राज्यातील इतर प्रमुख शहरे:
१ - नांदेड
  • प्रमुख नदी - गोदावरी 
  • शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंग यांची समाधी
  • प्रसिद्ध गुरुद्वारा २००९ मध्ये गुरु-त-गद्दी हा शीख बाधवांचा त्रिशताब्दी सोहळा संपन्न
२ - कोल्हापूर
  • प्रमुख नदी - पंचगंगा 
  • महालक्ष्मी प्राचीन मंदिर, गुळाची मोठी बाजारपेठ
  • ऐतिहासिक राजधानी, चित्रनगरी, रंकाळा तलाव, पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण
  • खासबाग हा कुस्ती आखाडा, शिवाजी उद्याम्गर हे प्रमुख औद्योगिक केंद्र
  • शिवाजी विद्यापीठ
३ - पंढरपूर
  • प्रमुख नदी - भीमा (चंद्रभागा)
  • पमुख तीर्थक्षेत्र, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रखुमाई यांचे मंदिर
  • आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री यात्रेस देशभरातून लाखो वारकरी येथे दर्शनासाठी येतात
४ - तुळजापूर
  • प्रमुख नदी - नाही 
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत - भवानी मातेचे मंदिर 
६ - पैठण 
  • प्रमुख नदी - गोदावरी 
  • संत एकनाथांची समाधी, पैठण्या व शालू प्रसिद्ध, सातावाहानंची राजधानी
  • नाथसागर जलाशयातील पाणी वापरून संत ड्यानेश्वर उद्यानाची निर्मिती
७ - अहमदनगर 
  • प्रमुख नदी - नाही 
  • चंद बीबीचा महाल, दौंड - मनमाड रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक, ऐतिहासिक किल्ला 
  • ज्येष्ठ समाजसेवक अन्न हजारे यांचे आदर्श गाव 
८ - चंद्रपूर 
  • औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, बल्लारपूर कागद कारखाना
  • ताडोबा राष्ट्रीय उद्यान, माडिया गौंड हि आदिवासी जमात 

Sunday 6 October 2013

महाराष्ट्रातील प्रमुख शहरे भाग - १

महाराष्ट्र हे देशातील आकाराने तिसरे मोठे राज्य असून देशातील सर्वात औद्यीगिक व प्रगत राज्य आहे

राज्यातील काही प्रमुख शहरे पुढीलप्रमाणे :
१ - मुंबई:
  • प्रमुख नदी - नाही
  • मुंबई ही राज्यची राजधानी आहे तर देशाची आर्थिक राजधानी असून पश्चिम किअन्रवरिल महत्त्वाचे अंतरराष्ट्रीय बंदर आहे
  • मुंबई हे कापड गिरण्याचे केंद्र आहे त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठ, मुंबई उच्च न्यायालय, तुर्भे तेल शुद्धीकरण केंद्र
  • सात बेटांचे शहर म्हणून प्रसिद्ध, ऑगस्ट क्रांती मैदान, सनजत गांधी राष्ट्रीय उद्यान, हंगिग गार्डन, राणीचा बाग, तारापोरवाला मत्स्यालय इत्यादी प्रेक्षकीय  ठिकाणे
  • गेट वे ऑफ इंडिया भारताचे प्रवेशद्वार त्याचप्रमाणे देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर
२ - पुणे:
  • प्रमुख नद्या - मुळा व मुठा 
  • विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक केंद्र, पेशव्यांची राजधानी
  • बालभारती, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, वेधशाळा, भोसरी, आकुर्डी, खडकी, पिंपरी-चिंचवड येथे औद्योगिक वसाहती
  • शनिवार वाडा, राजा केळकर संग्रहालय, सारसबाग, पर्वती, खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी
  • फिल्म व टेलीविजन संस्था, कात्रज सर्पोद्यान, बालेवाडी क्रीडा संकुल,
  • जवळच आळंदी येथे संत ड्यानेश्वर तर देहू येथे सनात तुकारामांची समाधी 
३ - नागपूर
  • प्रमुख नदी - नाग
  • महाराष्ट्राची उप-राजधानी, राज्य विधीमंडळाची हिवाळी अधिवेशनाचे स्थळ, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ
  • देशातील सर्वात मोठी संत्र्याची बाजारपेठ, सीताबर्डी किल्ला, कापड गिरण्या, हातमागाचे केंद्र, रामटेक येथे श्री रामांचे मंदिर
  • देशाच्या मध्यस्थानी असल्यामुळे लोहमार्गाचे प्रमुख ठिकाण, रामटेक येथे कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ
  • खापरखेडा व कोरडी औष्णिक वीज केंद्रे, आंबेडकर यांनी बौद्ध धर्म येथेच स्वीकारला
४ - वर्धा
  • प्रमुख नदी - धाम 
  • सेवाग्राम येथे गांधीजींचा आश्रम तर पवनार येथे आचार्य विनोबा भावेंचा परमधाम आश्रम 
  • राष्ट्रभाषा प्रचार समितीचे केंद्र, हिंदी विश्वविद्यालय
५ - नाशिक 
  • प्रमुख नदी - गोदावरी 
  • सिंहस्थ कुंभमेळ्याचे ठिकाण, चाळणी नोटा व तिकिटे छापणारी सिक्युरिटी प्रेस
  • ओझर येथे मिग विमानाचा कारखाना, गंगापूर येथे पहिले मातीचे धरण, द्राक्षे उत्पादन, एकलहरे येथे औष्णिक वीज केंद्र
६ - औरंगाबाद
  • प्रमुख नदी - नाही 
  • ५२ दरवाजांचे शहर, बिबीका मकबरा, पाणचक्की हि प्रेक्षणीय स्थळे, अजिंठा-वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला हिमरू शालू त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ
  • २०१० मध्ये नहार-ए-अंबरी या ऐतिहासिक पाणीयोजनेस राष्ट्रीय वारसा म्हणून मंजुरी
  • महाराष्ट्राची पर्यटन राजधानी
७ - अमरावती 
  • प्रमुख नदी - नाही 
  • गाडगे बाबांची समाधी, प्रसिद्ध हनुमान आखाडा, कुष्ठ रोग्यांसाठी शिवाजीराव पटवर्धन यांचे तपोवन
  • कापसाची मोठी बाजारपेठ, मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी

Friday 4 October 2013

महारष्ट्र सागरी व विमान वाहतूक

महाराष्ट्राला ७२० किमी चा सागरी किनारा लाभला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद हि ४ अंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत

महाराष्ट सागरी वाहतूक:
  • राज्याला ७२० किमीचा लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे
  • राज्याच्या सागरी किनारच्या उत्तरेला डहाणूपासून दक्षिणीकडे तेरेखोलच्या खाडीपर्यंत पाशीं किनार्यावर ४८ छोटी बंदरे आहेत
  • मुंबई व न्हावाशेवा ही राज्यातील मोठी बंदरे आहेत
  • मुंबई राज्यातील त्याचप्रमाणे देशातील प्रमुख अंतरराष्ट्रीय बंदर आहे
  • मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी मुंबईपासून ५० किमी अंतरावर न्हावाशेवा येथे कृत्रिम बंदर तयार करण्यात आले आहे
  • न्हावाशेवा तयार कण्यात आलेले बंदर म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे भारतातील सर्वात मोठे कंन्तेणार वाहतूक कारणाते बंदर आहे
  • याखेरीज राज्यात डहाणू, धरमतर, रत्नागिरी, मालवण, सातपाटी, रेडी, देवगड, दाभोळ, जयगड, आचरे, अंजनवेल, आलेवाडी, वर्सोवा इत्यादी अन्य बंदरे आहेत
महाराष्ट्र विमान वाहतूक:
  • राज्यातील प्रमुख अंतरराष्ट्रीय विमानतळ - छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळ, सहार विमानतळ - मुंबई
  • सांताक्रूझ हे देशांअंतर्गत वाहतुकीसाठी विमानतळ आहे
  • याशिवाय लोहगाव पुणे, सोनगाव - नागपूर ही अंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत
  • नोवेंबर २०१० मध्ये नवी मुंबईसाठी स्वतंत्र अंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा करण्यात आली असून २२ नोवेंबर २०१० रोजी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पास मंजुरी दिली आहे

Friday 20 September 2013

महाराष्ट्र रेल्वे वाहतूक

१६ एप्रिल १८५३ ला भारतातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात बोरबंदर ते ठाणे या मार्गावर धावली

राज्यातील प्रमुख लोहमार्ग:
  • मध्य रेल्वे - मुंबई ते दिल्ली, ठाणे-नाशिक-मनमाड-भुसावळ मार्गे मध्यप्रदेश-दिल्ली 
  • पश्चिम रेल्वे - मुंबई ते दिल्ली, डहाणु-सुरत-बडोदा-अहमदाबाद मार्गे राजस्थान-दिल्ली
  • मध्य रेल्वे - मुंबई ते कोलकाता, भुसावळ-अकोला-वर्धा-नागपुर-जबलपुर मार्गे दिल्ली
  • मध्य रेल्वे - मुंबई ते चेन्नई, मुंबई-दौंड-सोलापुर मार्गे चेन्नई
  • ग्रँट ट्रंक लोहमार्ग - दिल्ली ते चेन्नई, चंद्रपुर-वर्धा-नागपुर मार्गे आंध्रप्रदेश चेन्नई
  • मध्य रेल्वे - मुंबई ते सिंकदराबाद, पुणे-सोलापुर मार्गे
भारतीय रेल्वेबाबत:
  • ३ फेब्रुवारी १९२५ ला देशातील पहिली विद्युत रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला या मार्गावर धावली
  • १९८६ ला दिल्ली येथे संगणकीकृत रेल्वे आरक्षण सुविधा सुरु
  • १९९१ ला जीवनरेखा हे धावते रेल्वे रुग्णालय मुंबईतून सुरु
  • १६ एप्रिल २००२ ला मुंबई ते मनमाड मार्गावर पहिली जन-शताब्दी एक्सप्रेस सुरु
  • स्काई बस या महत्वकांक्षी  प्रकल्पाची कोकण रेल्वेने २००३ मध्ये मनमाड येथे यशस्वी चाचणी घेतली
  • स्काई बस हा प्रकल्प जुलै २०१३ ला कोकण रेल्वेने बंद केला
  • देशातील १६ रेल्वे विभागांपैकी २ विभाग राज्यात आहेत
  • मध्य रेल्वे - छत्रपती शिवाजी टर्मिनस तर पश्चिम रेलवे - चर्चगेट, मुंबई
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे:
  • महाराष्ट्र एक्सप्रेस - कोल्हापुर ते गोंदिया
  • हरिप्रिया एक्सप्रेस - कोल्हापुर ते तिरुपती
  • सिद्धेश्वर एक्सप्रेस - सोलापुर ते मुंबई
  • सिंहगड एक्सप्रेस - पुणे ते मुंबई
  • महालक्ष्मी एक्सप्रेस - मुंबई ते कोल्हापुर
  • डेक्कन एक्सप्रेस - मुंबई ते पुणे
  • सह्याद्री एक्सप्रेस - मुंबई ते पुणे
कोकण रेल्वे:
  • कोकण रेल्वेचा शुभारंभ २६ जानेवारी १९९८
  • एकूण अंतर - ७६२ किमी, मुंबई ते मंगलूर - ८४३ किमी 
  • महाराष्ट्रातील अंतर - ३८२ किमी 
  • राज्यातील कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहाही जिल्ह्यातून कोकण रेल्वे प्रवास करते
  • भारतात कोकण रेल्वे महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यातून प्रवास करते

Sunday 15 September 2013

महाराष्ट्र वाहतूक व दळणवळण

राज्यात रस्ते, हवाई, रेल्वे व जलमार्ग या प्रमुख मार्गानी वाहतूक केली जाते

रस्ते वाहतूक - राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग व ग्रामीण सडका
  • रस्ते विकास योजना - डॉ जयकर आयोग (१९२७) व नागपुर योजना (१९४३)
  • नागपुर योजनेनुसार - १९६१ ते १९८१ व १९८१ ते २००१ अशा २० वर्षाच्या कालावधीच्या 'सुधारित रस्ते विकास योजना' कार्यान्वित करण्यात आल्या
महाराष्ट्रातून जाणारे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग:
  • राष्ट्रीय महामार्ग ३ - मुंबई ते आग्रा, ठाणे-भिवंडी-नाशिक-धूले मार्गे (३९१ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ४ - मुंबई ते चेन्नई, पुणे-सातारा-बेलगाव मार्गे (३७५ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ४ ब - न्हावाशेवा ते पलस्पे, कलंबोली मार्गे (२७ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ६ - धुले ते कोलकाता, धुले-अकोला-बडनेरा-नागपुर मार्गे (६८६ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ७ - वाराणसी ते कन्याकुमारी, बोरी-नागपुर-रामटेक (२३२ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ८ - मुंबई ते दिल्ली, भायंदर-मनोर मार्गे (१२८ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ९ - पुणे ते मचलिपत्तानाम, इंदापूर-सोलापुर मार्गे (३३६ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग १३ - सोलापुर ते मंगलूर विजापुर मार्गे (४३ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग १६ - निज़ामाबाद ते जगदलपुर, विदर्भ मार्गे (४० किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग १७ - पनवेल ते एडापल्ली, रायगड-सावंतवाडी-पणजी मार्गे (४८२ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ५० - पुणे ते नाशिक, पुणे-नाशिक (१९२ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ६९ - नागपुर ते अब्दुल्लागंज (५५ किमी)
  • राष्टीय महामार्ग २०४ - रत्नागिरी ते नागपुर, पाली-कोल्हापुर-सांगली-सोलापुर-लातूर-वर्धा (९७४ किमी)
रस्ते वाहतूक वैशिष्ट्ये:
  • न्हावाशेवा-कलंबोली-पलस्पे रा. म. ४ ब हा राज्यातील सर्वात कमी लांबीचा महामार्ग असून त्याचा वापर न्हावाशेवा येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या बंदरावर जाण्यासाठी केला जातो
  • मार्च २०११ अखेर राज्यातील सर्व प्रकारच्या रस्यांची लांबी - २.४० लाख
  • दर १०० चौकिमी मागे राज्यामध्ये रस्त्यांची लांबी ९३ किमी आहे
  • राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची एकुण लांबी ४,३७६ किमी आहे 
  • महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ १९४८ ला स्थापन करण्यात आले
  • २०११ अखेर रा. म. २११ (सोलापुर ते धुले) व रा. म. २१४ (कल्याण ते भोकर) हे घोषित करण्यात आले
कोकण व पठारावारिल प्रमुख घाट:
  • थळ (कसरा) घाट - मुंबई - नाशिक
  • बोर घाट - मुंबई - पुणे 
  • कुंभर्ली घाट - कराड - चिपलुण 
  • आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी
  • फोंडा घाट - कोल्हापुर - पणजी
  • अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
  • खंबाटकी घाट - सातारा - पुणे

Monday 9 September 2013

महाराष्ट्राचा भूगोल भाग - २

महाराष्ट्र भौगोलिक दृष्टया:
  • महाराष्ट्राची निर्मिती - १ मे १९६० (१ मे हा महाराष्ट्र दिन म्हणुन साजरा केला जातो)
  • १ मे २०१० रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेचा सुवर्णमहोस्तव उस्ताहात संपन्न झाला
  • महाराष्ट्र हे निर्मितीवेळी देशातील १४ वे राज्य ठरले 
  • क्षेत्रफळ - ३,०७,७१३ किमी
  • दक्षिणोत्तर लांबी - ७२० किमी 
  • पूर्व - पश्चिम लांबी - ८०० किमी 
  • समुद्र किनारा लांबी - ७२० किमी 
  • स्थान - भारताच्या पश्चिम भागास अरबी समुद्र लागुन 
  • शेजारील राज्ये - वाव्यवेस गुजरात राज्य तर दीव दमण, दादरा नगरहवेली हे केंद्रशासित प्रदेश
  • उत्तरेस - मध्य प्रदेश, पूर्व व इशान्येस - छत्तीसगढ़
  • आगन्येस - आंध्र प्रदेश, दक्षिणेस - कर्नाटक व गोवा
  • लोकसंख्या - ९,६८,७८,६२७ (२००१)
  • २०११ चा अंतरिम निष्कर्ष - ११,२३,७२,९७२ 
  • भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण - ९.४२% (२००१) आणि ९.२९% (२०११)
  • राजधानी - मुंबई तर उपराजधानी - नागपुर 
  • राज्यातील जिल्हे - ३५ 
  • जिल्हा परिषदा - ३३ (मुंबई व मुंबई उपनगरामध्ये जिल्हा परिषदा नाहीत)
  • तालुके - ३५५, ग्रामपंचायती - २७,९९३, पचायत समित्या - ३५५
  • महानगरपालिका - २३, नगरपालिका - २२२, नगरपंचायती - ०४ 
  • दशलक्षी शहरे - ०७, १ लाखाहून जास्त लोकसंख्येची शहरे - ४० 
  • प्रशासकीय विभाग - ६ (कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपुर)

Friday 6 September 2013

महाराष्ट्राचा भूगोल भाग - १

महाराष्ट्र राज्याची प्रमुख वैशिष्ठ्ये:
  • महाराष्ट्राची भूमी बेसाल्ट या प्रमुख खडकापासून बनलेली आहे 
  • कोकणात जाम्भा चीरा अढाळतो
  • राज्यातील कळसूबाई हे सर्वोच्च शिखर उंची - १,६४६ मी
  • दख्खन पठारावर कापसाची काळी कसदार मृदा आढळते; तिला रेगुर म्हणतात
  • माथेरान, महाबलेश्वर यासारखी थंड हवेची ठिकाणे
  • अंबोली, सिंधुदुर्ग येथे राज्यातील सर्वाधिक पाउस
  • बुलढाना जिल्ह्यातील 'लोणार' हे उल्कपातामुले निर्माण झालेले खारट पाण्याचे सरोवर
  • तापी, गोदावरी, वैनगंगा, वर्धा, भीमा, कृष्णा या प्रमुख नद्यांनी राज्याला सुफलाम सुजलाम केले आहे
  • पूर्व विदर्भ साग, बांबू यांच्या वनासठी तसेच कोळसा, लोह व मंगनीज या खानिजानी समृद्ध आहे
  • शेती हा राज्यातील प्रमुख व्यवसाय 
  • ज्वारी, बाजारी, तांदुळ, गहू ही प्रमुख पीके
  • ऊस, कापूस, तंबाखू, गलीत धान्ये ही नगदी पीके
  • कापड गिरण्या व साखर कारखान्याची रेलचेल
  • फळ लगावडित महाराष्ट्र देशात अग्रेसर
  • नागपुरची संत्री, जळगावची केळी, नाशिक - संगलीची द्राक्षे, रत्नागिरिचा हापूस प्रसिद्ध आहे
  • मुंबई हे देशातील प्रमुख औद्योगिक व व्यापारी शहर आहे
  • मुंबई - महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी व देशाची आर्थिक राजधानी
  • नागपुर - ही महाराष्ट्राची उपराजधानी, आंबेडकर यांनी बौद्ध धर्म याच नागभुमितच स्वीकारला
  • कोयना विजकेंद्र, जायकवाडी धरण, तारापुर अणुवीज केंद्र, अरबी समुद्रातील बॉम्बे हाय तेलक्षेत्र
  • इतर अनेक उद्योगानी राज्याच्या वैभवात भर टाकली आहे 
  • एतिहासिक साक्ष देणारे मुरुड जंजिरा, सिंधुदुर्ग, शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी, रायगड किल्ले 
  • समर्थ रामदासांच्या वास्तव्याने पुनीत झालेला सज्जनगड आदि प्रेक्षणीय किल्ले 
  • शिरवाडकर, खांडेकर, पु ल देशपांडे यानि मराठी राजभाषा समृद्ध केलेली आहे 
  • शाहू, फुले, आंबेडकर यानि समाजसुधारनेची बीजे मराठी मातीत रुजविली 

Sunday 1 September 2013

भारतातील सर्वप्रथम भाग - ४

महिला:
  • पहिले महिला न्यायालय - मडला, पश्चिम बंगाल (२४ जानेवारी २०१३)
  • पदवी धारक - कादम्बिनी गांगुली व चंद्रमुखी बासु (१८८३)
  • पहिली पोलिस महासंचालक - कांचन चौधरी भट्टाचार्य
  • नोबेल मिळविनारी - मदर टेरेसा
  • महिला रेल्वे मंत्री - ममता बनर्जी 
  • पहिली महिला वकील - कोर्नेलिया सोराबजी (१८९२, बॉम्बे यूनिवर्सिटी)
  • ऑक्सफ़ोर्डमध्ये शिकविनारी जगातील पहिली महिला - कोर्नेलिया सोराबजी
  • सुप्रीम कोर्टाच्या जज - कुमारी फातिमा बीवी
  • वैमानिक - दुर्बा बनर्जी 
  • इंग्लिश चैनल पार करणारी - आरती शाह 
  • पंतप्रधान - इंदिरा गांधी 
  • भारतीय पोलिस सेवा - किरण बेदी 
  • राष्ट्रपती - प्रतिभाताई पाटील 
  • केंदीय मंत्री - राजकुमारी अमृत कौर 
  • राष्ट्रिय कांग्रेस अध्यक्ष - एनी बेझेंट
ठिकाणे:
  • १००% साक्षरतेचा मान मिळविनिरा जिल्हा - एर्नाकुलम, केरळ (१९९०)
  • १००% साक्षरतेचा मान मिळविनिरे शहर - कोट्टायम, केरल (१९८९)
  • १००% साक्षरतेसह कमी जन्मदर असणारे पहिला जिल्हा - पतनमथित्ता, केरळ 
  • पोलिओ मुक्त पहिला जिल्हा - पतनमथित्ता, केरळ
  • तंबाखू मुक्त पहिला जिल्हा - कोट्टायम, केरळ  (२७ सप्टेम्बर २००८)
  • १००% वीज असलेला जिल्हा - पलक्कड़, केरळ (२०११)
  • इ-कोर्ट असणारे शहर - अहमदाबाद (२००९)
वाहतुक:
  • पहिली मेट्रो - कोलकाता मेट्रो 
  • पहिली ट्रेन - १६ एप्रिल १८५३ (मुंबई ते ठाणे)
  • पहिली उपनगरीय लाइन - मुंबई १८५७ 
  • पहिली मोटरकार - फोरस्टर (१८९७)
  • दररोज वापरासाठी मोटरकार - फ्रांसिस स्प्रिंग, चेन्नई (१९०१)
  • पहिले कार घेणारे भारतीय - जमशेदजी टाटा (१९०१)
  • पहिली महिला चालक - सुजेन टाटा (१९०५)
  • मोटर टैक्सी - १९११, मुंबई 
  • परदेशातून माल आणून भारतात कारखाना असलेली कंपनी - जनरल मोटर्स 
  • भारतीय कार बनाविनरी कंपनी - हिंदुस्तान मोटर्स (१९४२)
  • संपूर्ण भारतीय बनावटीची कार - टाटा इंडिका (१९९८)
  • पहिला एक्सप्रेसवे - मुंबई-पुणे मेगा हाईवे (२००२)
  • पहिले  विमान - पतियालाचे महाराज (१९१०)
  • भारतीय एयरलाइन्स - इम्पेरिअल एयरवेज (१९२७)
  • पहिले वैमानिक - जमशेदजी टाटा (१९२७)

Thursday 29 August 2013

भारतातील सर्वप्रथम भाग - ३

विद्यान:
  • प्रथम भारतीय विद्यान कांग्रेस अध्यक्ष - सर आशुतोष मुखर्जी १९१४ 
  • पहिला जल विद्युत प्रकल्प - सिद्रेपोंग, दार्जिलिंगजवळ (१८९७)
  • प्रथम वीज प्राप्त करणारे शहर - दार्जिलिंग (१८९७), कोलकाता (१८९८)
  • पहिला अवकाशवीर - राकेश शर्मा (३ एप्रिल १९८४)
  • पहिली टेस्ट टयूब बेबी - दुर्गा अग्रवाल (१९७८)
  • पहिली अणुउर्जा भट्टी - अप्सरा, मुंबई 
  • पहिला उपग्रह - आर्यभट्ट (१९ एप्रिल १९७५)
  • पूर्णपणे भारतीय बनावटीचे उपग्रह वाहन - सलवि ३
  • टेलीग्राफ सुविधा - १८५४
  • पहिला टेलीग्राफ देवन-घेवन - २८ जानेवारी १८८२ 
  • पहिले बिनतारी टेलीग्राफ केंद्र - सागर बेटे व सैंडहेड्स यादरम्यान (१९०२)
  • पहिली टेक्नोलॉजी पार्क - टेक्नोपार्क, त्रिवेंद्रम (१९९०)
  • पहिली मोबाइल टेलीफोन सुविधा - १५ अगस्त १९९५ दिल्लीमध्ये
  • औषध विद्यनामध्ये पहिले पदवीधारक - सुर्जोकुमार चक्रबत्टी
खेळ:
  • इंग्लिश चैनल पार करणारे - हिमिर सेन (१९५८)
  • इंग्लिश चैनल पार करणारी महिला - आरती शाह (१९५९)
  • पहिला फार्मूला वन ड्राईवर - नरेन कार्तिकेयन 
  • पहिली फार्मूला वन टीम - फोर्स वन 
  • पहिला चेसमास्टर परुष - विश्वनाथन आनंद (१९८८)
  • पहिली चेसमास्टर महिला - कोनेरू हम्पी (२००२)
  • ओलंपिक विजेती सांघिक टीम - होकी 
  • पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक - अभिनव बिंद्रा (२००८)
  • बॉक्सिंगसाठी पदक - विजेंदरसिंह (२००८)
  • बैडमिंटनसाठी पदक - सैना नेहवाल (२०१२)
  • कुस्तीसाठी पदक - शुशीलकुमार (२००८ व २०१२), योगेश्वर दत्त (२०१२)
  • बॉक्सिंग महिला पदक - मेरी कोम (२०१२)
क्रिकेट:
  • भारतातील पहिला क्लब - कलकत्ता क्रिकेट क्लब (१७९२)
  • भारतात खेळली गेलेला पहिला कसोटी सामना - भारत विरुद्ध इंग्लंड कलकत्ता (५-८ जानेवारी १९३४)
  • पहिले क्रिकेट मैदान - एडन गार्डन्स, कोलकाता 
  • पहिला कसोटी विजय - इंग्लंड विरुद्ध मद्रासमध्ये 
  • क्रिकेट मालिका - बॉम्बे ट्रायएंगुलर (१९०५-१९११)
  • पहिले कर्णधार - सि. के. नायडू (१९३२)
  • एकदिवसीय कर्णधार - अजित वाडेकर 
  • पहिले शतक थोकणारे - लाला अमरनाथ, ११८ (१९३३, बॉम्बे जिमखाना)
  • कसोटीमध्ये द्विशतक थोकणारे - पॉली उमर्गिर, २२३ (१९५५-१९५६, हैद्राबाद)
  • त्रिशतक पूर्ण करणारा - वीरेंदर सेहवाग, ३०९ (२००७, मुल्तान)
  • एकदिवसीय पहिले शतक करणारे - कपिल देव, १७५ नाबाद (१९८३, विश्व चषक मलिका)
  • एकदिवसीय द्विशतक करणारा - सचिन तेंडुलकर, २०० नाबाद (ग्वालेर, २४ फेब्रुवारी २०१०)
  • एकदिवसीय सलग ३ बळी - चेतन शर्मा (१९८७)
  • कसोटीमध्ये १०,००० रन करणारा - सुनील गावस्कर (जगात पहिला)
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०,००० रन करणारा - सचिन तेंडुलकर (जगात पहिला)
  • टी२० विश्व चषक - २००७ 
  • एकदिवसीय व कसोटी मिळून १०० शतके करणारा - सचिन तेंडुलकर
  • १० बळी घेणारा गोलंदाज - अनिल कुम्बले
  • ५० कसोटी शतके करणारा - सचिन तेंडुलकर
  • ६ चेंडूत ६ षटकार थोकनारा -युवराजसिंह
  • एकदिवसीय विश्व चषक - १९८३ (कपिल देव) आणि २०११ (म. धोनी)
  • टी२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक - युवराजसिंह, १२ चेंडूमध्ये (२००७)

Sunday 25 August 2013

भारतातील सर्वप्रथम भाग - २

राजनीती:
  • राष्ट्रीय कांग्रसचे पाहिले अध्यक्ष - व्योमेशचंद्र बनर्जी, १८८५
  • स्वतंत्र्य भारतातील राष्ट्रीय कॉंग्रेसचे पाहिले अध्यक्ष - आचर्य कृपलानी, नोवेम्बर १९४७ पर्यंत
  • राष्ट्रपती - राजेन्द्रप्रसाद (१९५०-१९६२)
  • उप-राष्ट्रपती - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
  • पहिली महिला राष्ट्रपती - प्रतिभाताई पाटिल (२००७-२०१२)
  • पाहिले निवादाणुक आयुक्त - सुकुमार सेन
  • पाहिले उद्योगमंत्री - श्याम प्रसाद मुखर्जी
  • मंत्री मंडलातुन राजीनामा पाहिले - श्याम प्रसाद मुखर्जी 
  • पंतप्रधान - पंडित जवाहरलाल नेहरू (१९४७-१९६४)
  • उप-पंतप्रधान - वल्लभाई पटेल (१९४७-१९५०)
  • कयादामंत्री - बाबासाहेब आंबेडकर 
  • विरोधी पक्षनेता - ए. के. गोपाल
  • बिगर कांग्रेस सरकार - जनता दल (मोरारजी देसाई, १९७७-१९८०)
  • बिगर कांग्रेस राज्य सरकार - सी. पी. आय. (नंबूद्रिपद, १९५७ 
  • अल्पबहुमतामध्ये पंतप्रधान होउन ५ वर्षे पद भूषाविनारे - पी. वी. नरसिम्हाराव (१९९१-१९९६)
  • नेहरू-गांधी परिवार सोडून ५ वर्षे पंतप्रधान पद भूषाविनारे - पी. वी. नरसिम्हाराव (१९९१-१९९६)
  • महिला रेल्वे मंत्री - ममता बनर्जी
  • पहिला वोइसरॉय - लार्ड कैनिंग (१८५८)
  • स्वंतत्र भारताचे पहिले गवर्नल जनरल - लार्ड माउंटबेटन (१९४७)
  • भारतीय गवर्नल जनरल - सी. राजगोपालाचारी (१९४८)
  • पहिले मुस्लिम पंतप्रधान - झाकिर हुसैन (१९६७-१९६९)
  • पाहिले शीख पंतप्रधान - मनमोहन सिंह (२००४-आजताग्यत)
  • पहिले आय.सी.स. अधिकारी - सत्येद्रनाथ टागोर (१८६३)
  • लोकसभेचे सभापती - जी. वी. मलवनकर (१९५२-१९५६)
  • पहिले अर्थमंत्री - शंमुखनंद चेट्टी (१९४७-१९४९)
  • कार्यालयामध्ये मरण पावणारे राष्ट्रपती - झाकिर हुसैन (३ मे १९६९)
  • कार्यालयामध्ये मरण पावणारे मुख्यमंत्री - अन्नादुराई (तमिळनाडू)
  • राजीनामा देणारे पहिले पंतप्रधान - मोरारजी देसाई (१९७९)
  • पहिली महिला केद्रीय मंत्री - राजकुमारी अमृत कौर
  • महिला मुख्यमंत्री - सुचेता कृपलानी 

Thursday 22 August 2013

भारतातील सर्वप्रथम भाग - १

पुरस्कार:
  • मिस्टर वर्ल्ड - मनोहर ऐच
  • मिस वर्ल्ड - रीता फारिया
  • साहित्यासाठी पुरस्कार मिळविनारा पाहिले भारतीय - गोपाल मुखर्जी
  • पहिला भारतरत्न पुरस्कार - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, सी. राजगोपालाचारी, सी. वी. रामन (१९५४)
  • पाहिले पद्मविभूषण - सत्येन्द्रनाथ बोस, नन्दलाल बोस, जाकीर हुसैन, बालासाहेब खेर (१९५४)
  • मग्सेसे पुरस्कार - विनोबा भावे (१९५८)
  • ऑस्कर पुरस्कार - सत्यजित रे
नोबेल:
  • साहित्यासाठी नोबेल - सविन्द्रनाथ टागोर (१९१३)
  • भौतिक्शस्त्रसाठी नोबेल - सी. वी. रमण (१९३०)
  • वैद्यकशास्त्रसाठी नोबेल - हरगोबिंद खुराना
  • शांततेसाठी नोबेल - मदर तेरेसा (१९७९)
  • अर्थशास्त्रसाठी नोबेल - अमर्त्य सेन (१९९८)
  • रसायनसस्त्रसथी नोबेल - वेंकटरमण रामकृष्णन (२००९)
संरक्षण:
  • पहिले राष्ट्रपती - डॉ. राजेन्द्रप्रसाद
  • पहिले उप-राष्ट्रपती - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
  • संरक्षण मंत्री - बलदेव सिंह
  • पहिले भारतीय कमांडर इन चीफ - जनरल कोंदंदेरा करिप्पा (१९४९)
  • पहिले भारतीय चीफ इन स्टाफ - जनरल कोंदेदेरा करिप्पा (१९४७)
  • पहिले पारशी आर्मी चीफ - फिल्ड मार्शल सैम मानेकशॉ
  • पहिले ख्रिशन आर्मी चीफ - जनरल सुनीथ रुद्रिगुस
  • पहिले शिख आर्मी चीफ - जनरल जोगिन्दर जसवंत सिंह
  • पहिले एयर फ़ोर्स चीफ - एयर मार्शल इदरिस हसन लतीफ़
  • पहिली महिला जवान - सप्पर शांती टिग्गा
  • पाहिले परमवीर चक्र - मेजर सोमनाथ शर्मा
शोध:
  • दक्षिण गोलार्थावर जाणारे - जतिंदरकुमार बजाज
  • माउंट एवेरेस्ट सर करणारी स्त्री - बचेंद्री पाल
  • दक्षिण गोलार्थावर जाणारी स्त्री - रीना कौशल धर्मशक्तु
  • उत्तर गोलार्थावर जाणारे - जगन्नाथ श्रीनिवासराघवन
  • गोबिचे वळवंट पर करणारे - सुचेता कडेथंकर
चित्रपट, टीवी:
  • भारतात तयार करण्यात आलेला पहिला मूक चित्रपट - राजा हरिश्चन्द्र (१९१३)
  • पहिली भारतीय अभिनेती - दुर्गाबाई कामत (१९१३)
  • दादासाहेब फाळके पुरस्कार - देविका राणी (१९६९)
  • चित्रपटांसाठी पहिला शासकीय पुरस्कार - बंगाल चित्रपट असोशीएशन पुरस्कार (१९३७)
  • पहिले भारतरत्न विजेते चित्रपट निर्माता - सत्यजित रे
  • पहिला रंगित चित्रपट - किशन कनाया (१९३७)
  • बंदी घालण्यात आलेला पहिला चित्रपट - नील अक्षर नीचे
  • ऑस्कर विजेते - सत्यजित रे (१९९२)
  • १० भूमिका करणारा अभिनेता - कमल हसन
  • १० भूमिका करणारी अभिनेत्री - प्रियंका चोप्रा

Friday 16 August 2013

महाराष्ट्राची जनगणना २०११ - भाग २

महाराष्ट्राची शहरी व ग्रामीण लोकसंख्या:

१ - शहरी लोकसंख्या:
  • महाराष्ट्रातील ४५.२३% लोकसंख्या शहरी भागात राहते
  • एकुण शहरी लोकसंख्या ५,०८,२७,५३१
  • पुरुष लोकसंख्या २,६७,६७,८१७
  • महिला लोकसंख्या २,४०,५९,७१४
  • एकुण साक्षरता ८९.८४%, पुरुष साक्षरता ९३.७९% तर महिला साक्षरता ८५.४४%
  • शहरी भागातील लिंग गुणोत्तर ८९९ महिला प्रति १००० पुरुष
  • ० ते ६ वयोगटातील लोकसंख्या ५४,०२,५२२ (१०.६३%)
  • ० ते ६ वयोगटातील लिंग गुणोत्तर ८८८ मुली प्रति १००० मुले
२ - ग्रामीण लोकसंख्या:
  • महाराष्ट्रातील ५४.७७% लोकसंख्या ग्रामीण भगत राहते
  • एकुण ग्रामीण लोकसंख्या ६,१५,४५,४४१
  • पुरुष लोकसंख्या ३,१५,९३,५८०
  • महिला लोकसंख्या २,९९,५१,८६१
  • एकुण साक्षरता ७७.०९%, पुरुष साक्षरता ८६.३९% तर महिला साक्षरता ६७.३८%
  • ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर ९४८ महिला प्रति १००० पुरुष
  • ० ते ६ वयोगटातील लोकसंख्या ७४,४५,८५३ (१२.१०%)
  • ० ते ६ वयोगटातील लिंग गुणोत्तर ८८० मुली प्रति १००० मुले

महाराष्ट्राची जनगणना २०११ भाग - १

महाराष्ट्राची जनगणना २०११:
  • राज्याची जनगणना आयुक्त रनजितसिंह देवल यांनी जाहिर केला
  • लोकसंख्येच्या बाबतीत देशात दूसरा क्रमांक तर सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा - ठाणे
  • लोकसंख्या वाढीचा दर १६%
  • देशात लोकसंख्या कमी होण्याचा दर सर्वात जास्त महाराष्ट्रात
  • मुलींचे प्रमाण किंचित वाढले
  • दशकातील लोकसंख्या वाढीचा दर १५.९९%
  • राज्याची साक्षरता ८२.९१% (६% ने वाढली)
१ - दृष्ठी क्षेपातील महाराष्ट्र:
  • एकुण लोकसंख्या - ११,२३,७२,९७२
  • पुरुष लोकसंख्या - ५,८३,६१,३९७ 
  • महिला लोकसंख्या - ५,४०,११,५७५
  • भारतीय लोकसंख्येतील वाटा - ९.२९%
२ - साक्षरता:
  • संपूर्ण महाराष्ट्राची साक्षरता ८२.९१%
  • पुरुष साक्षरता ८९.८२%
  • महिला साक्षरता ७५.४८%
  • सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा: मुंबई उपनगर
  • सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा: नंदुरबार
३ - घनता:
  • संपूर्ण महाराष्ट्राची घनता ३६५ प्रति किमी वर्ग
  • सर्वात जास्त घनता असणारा जिल्हा: मुंबई शहर - ४९,१४१
  • सर्वात कमी घनता असणारा जिल्हा: गडचिरोली - ६७
४ - लिंग गुणोत्तर:
  • संपूर्ण महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर ९४६ महिला प्रति १००० पुरुष
  • सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा: रत्नागिरी - १,१३६
  • सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा: मुंबई शहर - ७७७
५ - ० ते ६ वयोगटातील लोकसंख्या:
  • ० ते ६ वयोगटातील लोकसंख्या १,२८,४८,३७५
  • ० ते ६ वयोगटातील 

Monday 12 August 2013

भारताची १५ वी जनगणना - २०११

भारतीय जनगणना २०११:
  • भारताची १५ वी जनगणना, पहिली जनगणना १८७१ लार्ड मेयो
  • जनगणना आयुक्त - सी. चंद्रमौली
  • बोधवाक्य - आपली जनगणना, आपले भविष्य
  • लोकसंख्या वाढीचा दर १७.६४ %
  • विस्तार - ३५ राज्ये व केंद्रशासित प्रदेश, ६४० जिल्हे, ५,७५७ तालुके, ७,७४२ शहरे व ६ लाखाहून अधिक खेडी
  • २७ लाख अधिकाऱ्यांनी ७,७४२ शहरे व ६,४०,८६७ गावांत जाउन जनगणना केली
  • खर्च २,२०० कोटी
  • स्त्रियांच्या संख्येत वाढ, स्त्री साक्षरतेतील वाढ (९.१३%)
  • ० ते ६ वयोगटातील मुलींचे दरहजारी मुलांमागे घटते प्रमाण
  • लोकसंख्या दर कमी करण्यात आलेले यश
  • जगाच्या तुलनेत भारताची लोकसंख्या १७.५०%
  • देशात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा - ठाणे
  • दर हजारी पुरुषांमागे महिलांचे प्रमाण वाढले
१ - दृष्टी क्षेपातिल भारत:
  • एकुण लोकसंख्या - १२१,०१,९३,४२२
  • पुरुषांची संख्या - ६२,६७,२४,२४८
  • महिलांची संख्या - ५८,६४,६९,१७४
  • सर्वात जास्त लोकसंख्या असणारी राज्ये: उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश
२ - साक्षरता:
  • संपूर्ण भारताची साक्षरता ७४.०४%.
  • पुरुषांची साक्षरता ८२.१४%
  • महिलांची साक्षरता ६५.४६%
  • सर्वात जास्त साक्षरता असणारी राज्ये: केरळ, मिझोरम, त्रिपुरा, गोवा, हिमाचल प्रदेश
  • सर्वात कमी साक्षरता असणारी राज्ये: बिहार, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, झारखंड
३ - घनता:
  • संपूर्ण भारताची घनता ३८२ लोक  प्रति किमी वर्ग
  • सर्वात जास्त घनता असणारी राज्ये: बिहार - ११०२, पश्चिम बंगाल - १०२९, केरळ - ६८९, उत्तर प्रदेश - ८२८ 
  • सर्वात कमी घनता असणारी राज्ये: अरुणाचल प्रदेश -  १७, मिझोरम - ५१, सिक्कीम - ८६, नागालैंड - ११९ 
  • सर्वात जास्त घनता असणारे केंद्र शाशित प्रदेश: दिल्ली - ११२९७, चंदिगद - ९२५२, पद्दुचेरी - २५९८
  • सर्वात कमी घनता असणारे केंद्र शाशित प्रदेश: अंदमान निकोबार बेटे - ४६, दादरा व नगरहवेली - ६९८, लक्षद्वीप - २०१३
४ - लिंग गुणोत्तर:
  • संपूर्ण भारताचे लिंग गुणोत्तर ९४० महिला प्रति १००० पुरुष
  •  सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारी राज्ये: केरळ - १०८४, तमिळनाडू - ९९५, आंध्रप्रदेश - ९९२, छत्तीसगड - ९९१
  • सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारी राज्ये: हरियाणा - ८७७, जम्मू आणि कश्मीर - ८८३, सिक्कीम - ८८९, पंजाब - ८९३
  • सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा केंद्र शाशित प्रदेश: पदुच्चेरी - १०३८
  • सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा केंद्र शाशित प्रदेश: दमण व दीव - ६१८
५ - ० ते ६ वयोगटातील एकुण लोकसंख्या:
  • ० ते ६ वयोगटातील लोकसंख्या २१,३४,७८,११९ (१७.६४%)
  • ० ते ६ वयोगटातील लिंग गुणोत्तर ९१४ मुली प्रति १००० मुले

Sunday 28 July 2013

महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचे राजकीय स्वरुप:
  • १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी महाराष्ट्रात २६ जिल्हे, २३५ तालुके, २८९ शहरे व ३,५७७ खेडी होती. त्याचप्रमाणे मुंबई (कोकण), पुणे, औरंगाबाद, नागपुर हे चार प्रशासकीय विभाग होते
  • सध्या महाराष्ट्राचे सहा प्रशासकीय विभाग आहेत. सुलभ प्रशासनासाठी नाशिक व अमरावती हे दोन नविन प्रशासकीय विभाग निर्माण केले आहेत. तर कालांतराने कुलाबा जिल्ह्याचे नामांतर रायगड करण्यात आले
  • त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग, जालना, गडचिरोली, लातूर, मुंबई उपनगर असे पाच नवीन जिल्हे उदयास आले.
  • सर्वप्रथम रत्नागिरी जिल्हा विभाजून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केली तर चंद्रपुर जिल्हा विभाजुन गडचिरोली जिल्हा निर्माण केला, त्यानंतर औरंगाबाद विभाजुन जालना तर उस्मानाबाद विभाजुन लातूर असे ३० जिल्हे निर्माण केले गेले
  • मुंबई जिल्हा विभाजुन मुंबई उपनगर हा ३१ वा जिल्हा अस्तिवात आला
  • १ जुलै १९९८ रोजी धूले जिल्ह्याचे विभाजन होउन नंदुरबार तर अकोला विभाजुन वाशिम असे महाराष्ट्रात ३३ जिल्हे झाले
  • मे १९९९ मध्ये परभणी विभाजुन हिंगोली तर भंडारा विभाजुन गोंदिया हे जिल्हे निर्माण केले, 
  • सध्या महाराष्ट्रात ३५ जिल्हे आहेत, तर ३५८ तालुके आहेत
  • २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ४३,६६४ खेडी तर ५३५ शहरे आहेत, २३ महानगरपालिका तर २२६ नगरपालिका आहेत. त्याचप्रमाणे ७ केन्टोमेंट बोर्ड्स आहेत

Sunday 21 July 2013

भारतीय राज्यपद्धती

भारतीय राज्यघटनेतील कलमे व त्या अंतर्गत असलेल्या तरतुदी:

राष्ट्रपती संदर्भात कलमे:
कलम ५२  - देशाचे राष्ट्रपती पद
कलम ५४  - निवाडणुक पद्धत
कलम ५६  - कार्यकाल
कलम ५८  - पात्रता
कलम ५९  - कार्यकालाच्या अटी
कलम  ६०  - शपथ
कलम  ६१  - महाभियोग
कलम ७२  - दयेचा अधिकार
कलम ७८  - राष्ट्रपतीस माहीती / अहवाल पुरविणे पंतप्रधानाचे कर्त्तव्य
कलम ८७  - अभिभाषण
कलम १२३ - वटहुकुम काढणे
कलम १४३ - सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागणे

राज्यसभा:
कलम ८०  - राज्यसभा
कलम ८९  - राज्यसभेचे वरिष्ट सभापती व उपसभापती
कलम ९०  - उपसभापतिंची हकालपट्टी किंवा राजीनामा देणे
कलम ९२  - सभापती व उपसभापतिंची हकालपट्टीची चर्चा चालू असताना त्यामध्ये ते अध्यक्ष नसतात

लोकसभा:
कलम ८१  - लोकसभा
कलम ९३  - लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष
कलम ९४  - अध्यक्ष, उपाध्यक्ष नेमणूक, हकालपट्टी व राजीनामा
कलम ९६  - अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हकालपट्टीची चर्चा चालू असताना त्यामध्ये ते अध्यक्ष नसतात

राज्यपाल:
कलम १५२ - राज्याची व्याख्या
कलम १५३ - राज्याचे राज्यपाल
कलम १५४ - राज्याचे कार्याकारी अधिकारी
कलम १५५ - नेमणूक
कलम १५६ - कार्यकाल
कलम १५९  - शपथ

राज्य विधिमंडळ:
कलम १६८  - राज्यातील विधिमंडळ घडन
कलम १६९  - राज्यांमध्ये विधान परिषद् निर्माण किंवा रद्द करण्याबाबत
कलम १७० - विधानसभांची रचना
कलम १७१ - विधान परिषद रचना
कलम १७२ - कार्यकाल
कलम १७८ - अध्यक्ष व उपाध्यक्ष
कलम १७९ - हकालपट्टी व राजीनामा

सर्वोच्च न्यायालय:
कलम १२४ - सर्वोच्च न्यायालयाची स्थापना
कलम १४८ - वापरावयाची भाषा

उच्च न्यायालय:
कलम २१४ - राज्यासाठी उच्च न्यायालयाची स्थापना
कलम २३० - उच्च न्यायालयाचे केन्द्रशासित प्रदेशाकरीता अधिकारक्षेत्र वापरणे
कलम २३१ - राज्यासाठी संयुक्त उच्च न्यायालय

Tuesday 9 July 2013

भारतीय राज्यपद्धाती

जगातील इतर राज्य घटनांचा भारतीय राज्यघटनेवरील प्रभाव:

 १. इंग्लंड / युनायटेड किंगडम:
    १. राष्ट्राध्यक्ष / राष्ट्रपती
    २. मंत्रीमंडळ पद्धती
    ३. द्विगृही सभागृह
    ४. लोकसभा अध्यक्ष
    ५. कनिष्ट सभागृह अधिक शक्तिशाली

२. अमेरिका:
    १. लिखित संविधान
    २. राष्ट्राचा मुख्य कार्याकारी अधिकारी - राष्ट्रपती व तिन्ही दलांचा सुप्रीम कमांडर
    ३. उप राष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती
    ४. सुप्रीम कोर्ट
    ५. राज्य निर्मितीची तरतूद
    ६. प्रस्ताविना
    ७. मूलभूत अधिकार

३. रशिया:
     १. मूलभूत कर्तव्ये
     २. पंचवार्षिक योजना

४. ऑस्ट्रेलिया:
     १. समवर्ती सूची
     २. प्रस्ताविनेची भाषा
     ३. व्यापार, वाणिज्य व परस्परसंबंध याविषयी तरतूद

५. केनाडा:
     १. संघराज्याची संकल्पना
     २. केंद्र व राज्यांमध्ये शक्ती विभाजन आणि सर्वाधिक शक्ती केंद्राकडे

६. आयर्लंड:
     १. मार्गदर्शक तत्त्वांची संकल्पना
     २. राष्ट्रपती निवडणुक पद्धत
     ३. राज्यसभेमध्ये राष्ट्रपतीद्वारे सदस्य नियुक्ती

७. जर्मनी:
     १. आणिबाणीची तरतूद जर्मनीतील वायमर प्रजकसत्तेच्या घटनेवर आधारित

८. दक्षिण अफ्रीका:
     १. घटना दुरुस्तिची संकल्पना

९. भारतीय राज्यघटनेतील मुलभूत हक्कांची संकल्पना अमेरिकन स्वातंत्रयुद्धाचा जाहीरनामा व फ्रांसच्या जनतेने मिळवलेली स्वंतत्रची सनद यावर आधारित

Sunday 16 June 2013

भारतीय वृत्तपत्राचा इतिहास

वृत्तपत्र:

वॉरन हेस्टिंग्स, कॉर्नवालिस, जॉन शोअर, वेलस्ली या सुरुवातीच्या प्रशासकांनी भारतात भारतीय वृत्तपत्रांवर निर्बंध  लादले
  • १७८० जेम्स हिकी या इंग्रज नागरिकाने भारतातील पहिले वृत्तपत्र सुरु केले "दी बंगाल गौझेट"
  • गवर्नल जनरल हेस्टिंग्स या उदारमतवादी ब्रिटिश प्रशासकाने वृत्तपात्रंवरील निर्बंध सिथिल केले
  • १८१८ याच काळात ख्रिश्चन मिशनरीनी मिशन समाचार दर्पण सुरु केले
  • १८२१ मध्ये राजा राममोहन रॉय यांनी संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील भारतीय वृत्तपत्र उदयास आले
  • १८२२ राजा राममोहन रॉय यांनी पारशी भाषेत मीरात-उल-अखबार सुरु केले
  • १८२२ राजा राममोहन रॉय यांनी इंग्रजी भाषेत ब्रामिकाल मगझिन सुरु केले
  • १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी नियतकालिका सुरु केली
  • १८३५ चार्ल्स मेटकाल्फ याने वृत्तपत्रांवरील सर्व निर्बंध उठवले
  • १८४१ भाऊ महाजन यांनी प्रभाकर तर १८४२ मिशनरीनी द्यानोदय सुरु केले
  • १८४९ मध्ये द्यानप्रकाश सुरु झाले व पुढे १९०४ ला कृष्णाजी त्र्यंबक रानाडे यांनी याचे दैनिक रूपांतर केले
  • विष्णु शास्त्री चिपलूनकर यांनी इन्द्रप्रकाश सुरु केले
  • १८५१ मध्ये दादाभाई नौरोजी यांनी रास्त गौफ़्तर हे वृत्तपत्र सुरु केले
  • १८६७ च्या कायद्यानुसार वृत्तपत्रांची नोंदणी करने सक्तीचे झाले
  • १८७८ मध्ये लिटनने वर्नाकुलर प्रेस एक्ट सामंत केला अन वृत्तपत्रांची गळचेपी केली
  • १८८१ मध्ये रिपनने वर्नाकुलर प्रेस एक्ट रद्द केला
  • १९०८ वृत्तपत्रांवर कड़क नियंत्रण लादनारा कायदा संमत झाला अन संध्या, युगांतर, वंदे मातरम ही वृत्त पत्रे बंद पडली
  • १९१० आणि १९३५ मध्ये अधिक कडक कायदे संमत करण्यात आले अन भारतीय वृत्त पत्रांची गळचेपी केली

Monday 3 June 2013

भारतीय शिक्षणाचा इतिहास

शिक्षण:
  • १८१३ च्या चार्टर अक्टनुसार कंपनीने भारतात शिक्षाणासाठी १ लाख प्रति वर्षी कर्च करावेत अशी तरतूद होती
  • १८१७ राजा राममोहन रॉय यांनी कलकत्ता येथे हिन्दू कॉलेजची स्थापना केली
  • १८३४ एल्फिस्तन कॉलेजची स्थापना मुंबई येथे
  • मेकोलेचा शिक्षणाचा झिरपता सिधान्त
  • १८३५ भारतीयांना इंग्रजी शिक्षण देन्यासंबधी कायदा मंजूर केला
  • १८४४ हर्डिग्सने शिक्षण मंडलाची स्थापना केली
  • १८४५ ग्रांट मेडिकल कॉलेजची स्थापना मुंबई येथे
  • १८४३ ते १८५३ या काळात वायव्य प्रांतात ले. गवर्नल जेम्स थॉमस याने स्थानीक भाषेत शिक्षण देण्यास पुढाकार घेतला
  • १८५४ च्या वुड्स खालिद्यानुसार १८५७ ला मुंबई, चेन्नई व कलकत्ता येथे विद्यापीठ स्थापना
  • जॉन एलियट या ब्रिटिशाने भारतात सर्वप्रथम स्त्री शिक्षणाचा जोरदार पुरस्कार  केला
  • १८८२ हंटर कमीशन रिपनच्या कलकिर्दित हे शिक्षण विषयक कमीशन नेमले गेले
  • १९०४ कर्झनने भारतीय विद्यापिठाच्या सुधार्नेचा कायदा संमत केला
  • ना गोखालेंनी केलेली सक्तीची प्राथमिक शिक्षणाची मागणी इंग्रजानी मान्य केली
  • भारतातील महाविद्यालयीन व विद्यापिठीय शिक्षण पद्धतीत सुधारणा सुचविण्यासाठी साँडलर समिती , हर्टाग समिती, सजार्ट समिती अश्या अनेक समित्या नेमल्या