भारत १५ ऑगस्ट १९४७ ल स्वतंत्र्य झाला पण भारताला परक्रमांची खुप मोठी परंपरा आहे, त्यापैकीच एक म्हणजे भारतीय गौरवचिन्हे ती पुढीलप्रमाणे
भारतीय राष्ट्रगीत:
भारतीय राष्ट्रगीत:
- राष्ट्रगीत - जन गन मन (मुळ गीत ५ कडव्यांचे पण प्रथम कडव्यास राष्ट्रगीत म्हणुन मान्यता)
- रचना - रविंद्रनाथ टागोर
- प्रथम गायन - २७ डिसेंबर १९११ (कोलकाता अधिवेशन)
- राष्ट्रगीतास घटना समितीची मान्यता - २४ जानेवारी १९५०
- गायनाचा कालावधी - ५२ सेकंद
भारतीय गीत:
- वन्दे मातरम
- निवड - बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतून
- प्रथम गायन - १८९६ चे कोलकाता अधिवेशन
राष्ट्रचिन्ह व त्याचे स्वरुप:
- राष्ट्रचिन्हाची निवड - सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील स्तंभावरुन
- मान्यता - २६ जानेवारी १९५०
- स्वरुप - सिंह, बैल व घोडा या प्राण्यांची प्रतीकात्मक चिन्हे
- चार सिंहापैकी तीन दर्शनी बाजुस व एक पाठीमागे
- राष्ट्रचिन्हाच्या तळभागाकडे उजव्या बाजुस घोडा तर डाव्या बाजुस बैल असे धर्मचक्र आहे
- राष्ट्रचिन्हाच्याखाली सत्यमेव जयते हा संदेश आहे
भारतीय राष्ट्रध्वज:
- घटना समितीने राष्ट्रध्वजास मान्यता दिली २२ जुलै १९४७
- स्वरुप - तिरंगा
- सर्वात वर केशरी, मध्ये पांढरा तर सर्वात खाली हिरव्या रंगाचा पट्टा
- मध्यभागी सफ़ेद पट्ट्यावर निळसर रंगाचे अशोक चक्र
- हे चक्र सारनाथ येथील स्तंभावरून निवडले असून त्यास २४ आरे आहेत
- राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे गुणोत्तर - २:३
राष्ट्रीय दिनदर्शिका:
- मान्यता - २२ मार्च १९५७
- वैशिष्ट्य - शके कालगनेनुसार नव वर्षाची सुरुवात - चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढी पाढ़वा)
- या दिनदर्शिकेनुसार वर्षाचे ३६५ दिवस असतात
- राष्ट्रीय प्राणी - वाघ तर राष्ट्रीय पक्षी - मोर
- राष्ट्रीय फळ - आंबा तर राष्ट्रीय फुल - कमळ
- राष्ट्रीय नदी - गंगा तर राष्ट्रीय जलचर - डॉल्फिन
- राष्ट्रीय लिपी - देवनागरी तर राष्ट्रीय भाषा - हिंदी
No comments:
Post a Comment