Sunday, 20 October 2013

भारत गौरवचिन्हे

भारत १५ ऑगस्ट १९४७ ल स्वतंत्र्य झाला पण भारताला परक्रमांची खुप मोठी परंपरा आहे, त्यापैकीच एक म्हणजे भारतीय गौरवचिन्हे ती पुढीलप्रमाणे

भारतीय राष्ट्रगीत:
  • राष्ट्रगीत - जन गन मन (मुळ गीत ५ कडव्यांचे पण प्रथम कडव्यास राष्ट्रगीत म्हणुन मान्यता)
  • रचना - रविंद्रनाथ टागोर 
  • प्रथम गायन - २७ डिसेंबर १९११ (कोलकाता अधिवेशन)
  • राष्ट्रगीतास घटना समितीची मान्यता - २४ जानेवारी १९५०
  • गायनाचा कालावधी - ५२ सेकंद
भारतीय गीत:
  • वन्दे मातरम 
  • निवड - बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतून 
  • प्रथम गायन - १८९६ चे कोलकाता अधिवेशन
राष्ट्रचिन्ह व त्याचे स्वरुप:
  • राष्ट्रचिन्हाची निवड - सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील स्तंभावरुन 
  • मान्यता - २६ जानेवारी १९५० 
  • स्वरुप - सिंह, बैल व घोडा या प्राण्यांची प्रतीकात्मक चिन्हे 
  • चार सिंहापैकी तीन दर्शनी बाजुस व एक पाठीमागे 
  • राष्ट्रचिन्हाच्या तळभागाकडे उजव्या बाजुस घोडा तर डाव्या बाजुस बैल असे धर्मचक्र आहे 
  • राष्ट्रचिन्हाच्याखाली सत्यमेव जयते हा संदेश आहे 
भारतीय राष्ट्रध्वज:
  • घटना समितीने राष्ट्रध्वजास मान्यता दिली २२ जुलै १९४७ 
  • स्वरुप - तिरंगा 
  • सर्वात वर केशरी, मध्ये पांढरा तर सर्वात खाली हिरव्या रंगाचा पट्टा 
  • मध्यभागी सफ़ेद पट्ट्यावर निळसर रंगाचे अशोक चक्र 
  • हे चक्र सारनाथ येथील स्तंभावरून निवडले असून त्यास २४ आरे आहेत 
  • राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे गुणोत्तर - २:३ 
राष्ट्रीय दिनदर्शिका:
  • मान्यता - २२ मार्च १९५७ 
  • वैशिष्ट्य - शके कालगनेनुसार नव वर्षाची सुरुवात - चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढी पाढ़वा)
  • या दिनदर्शिकेनुसार वर्षाचे ३६५ दिवस असतात 
  • राष्ट्रीय प्राणी - वाघ तर राष्ट्रीय पक्षी - मोर
  • राष्ट्रीय फळ - आंबा तर राष्ट्रीय फुल - कमळ
  • राष्ट्रीय नदी - गंगा तर राष्ट्रीय जलचर - डॉल्फिन 
  • राष्ट्रीय लिपी - देवनागरी तर राष्ट्रीय भाषा - हिंदी

No comments:

Post a Comment