Thursday, 24 October 2013

भारत संकीर्ण घडामोडी

या भागात आपण भारताविषयी संकीर्ण घडामोडी पाहणार आहोत
  • भारत स्वतंत्र झाला - १५ ऑगस्ट १९४७ 
  • भारत प्रजक्सत्तक बनला - २६ जानेवारी १९५० 
  • भारतीय घटना समितीचे पाहिले अधिवेशन - ९ डिसेंबर १९४६ (दिल्ली)
  • भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्ष - अच्चिदानंद सिन्हा (९ ते ११ डिसेंबर १९४६)
  • भारतीय घटना समितीचे अध्यक्ष - डॉ. राजेंद्र प्रसाद 
  • घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • घटना समितीचे सल्लागार - बी. एन. राव 
  • घटना समितीचे एकुण कामकाज - २ वर्षे ११ महीने १६ दिवस (प्रत्यक्ष कामकाज - १६५ दिवस)
  • घटना समितीने घटना समान्त केली - २६ नोव्हेंबर १९४९ 
  • भारतीय राज्यघटना अमलत आली - २६ जनेवती १९५० 
  • घटनेनुसार भारताचे वर्णन - सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य
  • भारतीय राज्यघटनेत समाविष्ट असलेल्या भाषा - २२ 
  • राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष - फजल अली (१९५३)
  • राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य - पन्निकर, कुंझारू
  • भाषिक तत्त्वावर स्थापन झालेले देशातील पाहिले राज्य - आंध्रप्रदेश (१ ओक्टोम्बर १९५३)
  • राज्यघटनेतील परिशिष्टांची संख्या - १२ 
  • राज्यघटनेतील प्रकाराने - २४ 
  • घटनेतील मुलभुत अधिकारांची संख्या - ६ (भाग ३)
  • घटनेतील मुलभुत कर्तव्यांची संख्या - ११ (भाग ४ अ)

No comments:

Post a Comment