या भागात आपण भारताविषयी संकीर्ण घडामोडी पाहणार आहोत
- भारत स्वतंत्र झाला - १५ ऑगस्ट १९४७
- भारत प्रजक्सत्तक बनला - २६ जानेवारी १९५०
- भारतीय घटना समितीचे पाहिले अधिवेशन - ९ डिसेंबर १९४६ (दिल्ली)
- भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्ष - अच्चिदानंद सिन्हा (९ ते ११ डिसेंबर १९४६)
- भारतीय घटना समितीचे अध्यक्ष - डॉ. राजेंद्र प्रसाद
- घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- घटना समितीचे सल्लागार - बी. एन. राव
- घटना समितीचे एकुण कामकाज - २ वर्षे ११ महीने १६ दिवस (प्रत्यक्ष कामकाज - १६५ दिवस)
- घटना समितीने घटना समान्त केली - २६ नोव्हेंबर १९४९
- भारतीय राज्यघटना अमलत आली - २६ जनेवती १९५०
- घटनेनुसार भारताचे वर्णन - सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य
- भारतीय राज्यघटनेत समाविष्ट असलेल्या भाषा - २२
- राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष - फजल अली (१९५३)
- राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य - पन्निकर, कुंझारू
- भाषिक तत्त्वावर स्थापन झालेले देशातील पाहिले राज्य - आंध्रप्रदेश (१ ओक्टोम्बर १९५३)
- राज्यघटनेतील परिशिष्टांची संख्या - १२
- राज्यघटनेतील प्रकाराने - २४
- घटनेतील मुलभुत अधिकारांची संख्या - ६ (भाग ३)
- घटनेतील मुलभुत कर्तव्यांची संख्या - ११ (भाग ४ अ)
No comments:
Post a Comment