केंद्रीय मंत्रीमंडळाने राष्ट्रीय युवा धोरण २०१४ मंजूर केले
केंद्रीय मंत्रीमंडळाने ९ जानेवारी २०१४ रोजी राष्ट्रीय युवा धोरण २०१४ ला मंजूरी दिली, मंत्री मंडळाची ही बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
राष्ट्रीय युवा धोरण २०१४ चे लक्ष्य: युवकांची पूर्ण क्षमता सध्या करुण त्यांना सशक्त बनवणे त्यामुळे देशाला इतर राष्ट्रांमध्ये मुख्य स्थान मिळविण्याचे सामर्थ प्राप्त होईल. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्राथमिकता असणारे ११ क्षेत्र निवडली असून प्रत्येक क्षेत्रासाठी वेगळी रणनीति आखली गेली आहे. प्राथमिक क्षेत्रांमध्ये शिक्षा, कुशलता विकास आणि रोजगार, उद्योजकता, स्वास्थ आणि स्वस्थ जीवनशैली, खेळ, सामाजिक मूल्यांचे संवर्धन, समुदाय से जोडना, प्रशासनमध्ये सहभाग, युवकांना एकत्र ठेवणे, सामाजिक न्याय हे खेत्र आहेत. ही योजना १५ ते २९ वयोगटातील सर्व युवकांच्या गरजा पूर्ण करेल, २०११ च्या जनगणनेनुसार या गटातील व्यक्तींची एकूण लोकसंख्या २७.५% आहे. भारत हा जगातील सर्वाधिक युवक लोकसंख्या असणारा देश असून, त्याचा भविष्यामध्ये खुप फायदा होईल. हेच लक्ष्यामध्ये ठेवून २०१४ चे युवक धोरण आखण्यात आले आहे
केंद्रीय क्रीड़ा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीड़ा पुरस्करंसाठी नवीन नियमावली जाहिर केली
केंद्रीय क्रीड़ा मंत्रालयाने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार तसेच ध्यानचंद पुरस्कार यांसाठी १० जानेवारी २०१४ रोजी नविन नियमावली जाहिर केली.
राष्ट्रीय खेल पुरस्करंसाठीचे जाहिर मार्गदशनाचे प्रमुख मुद्दे:
केंद्रीय मंत्रीमंडळाने ९ जानेवारी २०१४ रोजी राष्ट्रीय युवा धोरण २०१४ ला मंजूरी दिली, मंत्री मंडळाची ही बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
राष्ट्रीय युवा धोरण २०१४ चे लक्ष्य: युवकांची पूर्ण क्षमता सध्या करुण त्यांना सशक्त बनवणे त्यामुळे देशाला इतर राष्ट्रांमध्ये मुख्य स्थान मिळविण्याचे सामर्थ प्राप्त होईल. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्राथमिकता असणारे ११ क्षेत्र निवडली असून प्रत्येक क्षेत्रासाठी वेगळी रणनीति आखली गेली आहे. प्राथमिक क्षेत्रांमध्ये शिक्षा, कुशलता विकास आणि रोजगार, उद्योजकता, स्वास्थ आणि स्वस्थ जीवनशैली, खेळ, सामाजिक मूल्यांचे संवर्धन, समुदाय से जोडना, प्रशासनमध्ये सहभाग, युवकांना एकत्र ठेवणे, सामाजिक न्याय हे खेत्र आहेत. ही योजना १५ ते २९ वयोगटातील सर्व युवकांच्या गरजा पूर्ण करेल, २०११ च्या जनगणनेनुसार या गटातील व्यक्तींची एकूण लोकसंख्या २७.५% आहे. भारत हा जगातील सर्वाधिक युवक लोकसंख्या असणारा देश असून, त्याचा भविष्यामध्ये खुप फायदा होईल. हेच लक्ष्यामध्ये ठेवून २०१४ चे युवक धोरण आखण्यात आले आहे
केंद्रीय क्रीड़ा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीड़ा पुरस्करंसाठी नवीन नियमावली जाहिर केली
केंद्रीय क्रीड़ा मंत्रालयाने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार तसेच ध्यानचंद पुरस्कार यांसाठी १० जानेवारी २०१४ रोजी नविन नियमावली जाहिर केली.
राष्ट्रीय खेल पुरस्करंसाठीचे जाहिर मार्गदशनाचे प्रमुख मुद्दे:
- एखाद्या खेळाडू डोपिंगसाठी दोषी ठरविला गेला असेल किंवा त्याच्याविरुद्ध डोपिंगचा खटला चालू असेल तर तो खेल पुरस्कारासाठी योग्य नाही
- एखादा प्रशिक्षक खेळाडूला मादक द्रव्ये घेण्यास प्रोत्साहन करण्यासाठी दोषी ठरविला गेला असेल किंवा किंवा त्याच्याविरुद्ध खटला चालू असेल तर तर तो द्रोणाचार्य पुरस्करासाठी योग्य नाही
- खेल पुरस्कारांसाठी नामांकन अर्ज हे जानेवारी महिन्यामध्ये बोलविले जातील
- नामांकन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल असेल किंवा एप्रिल महिन्याच्या कामकाजाची अंतिम तारीख असेल
- नामांकन अर्ज पाठविण्यासाठी खेळ संस्थांच्या पदाधिकार्यांना नियुक्त केले आहे
- फ़क्त अधिकृत व्यक्तीच नामांकन अर्ज पाठवू शकतात
- नामांकन अर्जावरती स्वाक्षरी करण्याचा अधिकार हा फ़क्त ऑलम्पिक संघाचे अध्यक्ष किंवा महासचिव, राष्ट्रीय खेल महासंघाचे अध्यक्ष किंवा महासचिव यांनाच असेल
- क्रिकेटसाठीचे नामांकन अर्ज हे बीसीसीआय अध्यक्ष किंवा सचिवांनी पाठवायला हवा