महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि त्यांनी लिहिलेले साहित्य:
१ - महात्मा जोतिबा फुले:
१ - महात्मा जोतिबा फुले:
- शेतकर्यांचा आसुड
- गुलामगिरी, इशारा
- अस्पृश्यांची कैफियत
- तृतीय रत्न, ब्रम्हणाचे कसब
- सस्तार, सार्वजनिक सत्यधर्म
- दीनबंधु (नियतकालिक)
२ - सावित्रीबाई फुले:
- सुबोध रत्नाकर (काव्यसंग्रह)
३ - गोपाळ गणेश आगरकर:
- डोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस
- गुलमगिरीचे शस्त्र
- विकार विलसित, वाकयमीमांसा
- सुधाकर (नियतकालिक)
४ - बाळशास्त्री जांभेकर:
- नीतिकथा, बालव्याकरण
- इंग्लंड देशाची बखर
- ज्ञानेश्वरीचे साक्षेपी संपादन
५ - गोपाळ हरी देशमुख:
- हिंदुस्थानचा इतिहास, पानीपतची लढाई
- भाऊ महाजन यांच्या 'प्रभाकर' मध्ये शतपत्रे लिहिली
- लोकहितवादी (मासिक)
६ - गोविंद विठ्ठल कुंठे:
- धूमकेतु हे साप्ताहिक तर प्रभाकर हे मासिक
७ - दादोबा पांडुरंग तर्खडकर:
- यशोदा पांडुरंग (मोरोपंतांच्या 'केकावली' वर टिका)
- पारमहांसिक ब्राम्हधर्म, मराठी व्याकरण
८ - बाबा पदमनजी:
- यमुना पर्यटन (मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी)
- अरुणोदय (आत्मचरित्र)
९ - महर्षी वि. रा. शिंदे:
- माझ्या आठवणी आणि अनुभव
- अनटचेबल इंडिया, बहिष्कृत भारत
- भारतीय अस्पृशतेचा प्रश्न
- हिस्ट्री ऑफ़ परिहाज
१० - लोकमान्य टिळक:
- अरोयान, दी आर्टिक्ट होम इन द् वेदाज
- गीतारहस्य
- केसरी मराठी मध्ये तर मराठा इंग्रजीमध्ये
No comments:
Post a Comment