भारतातील विमान वाहू नौकांचा इतिहास:
- सर्वात पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत (१९६१) तिचा वापर आपण १९९० पर्यन्त केला. ही युद्धनौका आपण ब्रिटिश नेव्हीकडून घेतली होती
- त्यानंतर १९८७ साली आयएनएस विराट (आर २२) ही देखील आपण ब्रिटिश नेव्हीकडूनच घेतली
- १६ डिसेंबर २०१३ रोजी भारतीय संरक्षण मंत्री अंटोनी यांच्या उपस्थितीत विक्रमादित्य हे जहाज भारतीय नैसेनेत समाविष्ट करण्यात आले
- आयएनएस विक्रांत (१९६१) ला आपण ३१ जानेवारी १९९७ रोजी निवृत्त केल आणि त्याची जगा घ्यायला मात्र आता भारतीय बनावटीचे विक्रांत येत आहे
- भारतीय नौदलाच्या पद्धतीप्रमाणे स्त्री ही नविन जहाजान्ना पहिला झेंडा दाखविते, यावेळी ए.के. अंटोनी यांच्या पत्नी एलिझाबेथ अंटोनी यांनी विक्रांतला हिरवा झेंडा दाखविला
- संपूर्णत: तयार होवून विक्रांत २०१८ पर्यन्त सेवेत रुजू होईल
- भारताने स्वता:च्या क्षमतेवर स्वतंत्र्यानंतर बनवलेल्या पहिल्या विमानवाहू नौकेची चाचणी २०१३ ला घेतली. त्याचे नाव आयएनएस विक्रांत ते साधारणत: २०१८ च्या जवळपास नौसेनेत दाखल होईल
No comments:
Post a Comment