महात्मा जोतिराव फुले
जन्म - ११ एप्रिल १८२७ (कटगुण, सातारा)
मृत्यु - २८ नोव्हेंबर १८९० (पुणे)
जीवन कालखंडातील महत्त्वाच्या गोष्ठी:
जन्म - ११ एप्रिल १८२७ (कटगुण, सातारा)
मृत्यु - २८ नोव्हेंबर १८९० (पुणे)
जीवन कालखंडातील महत्त्वाच्या गोष्ठी:
- १८४८ - पुण्यात मुलींची पहिली शाळा भिड़े वाडा, बुधवार पेठ
- १८५१ - बुधवार पेठेत दूसरी शाळा, चिपळूणकर वाडा (जुलै) तर रास्ता पेठेत मुलींसाठी तिसरी शाळा सुरु केली (सप्टेंबर)
- १९६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, काशीबाई या विधवेच्या यशवंत नावाच्या मुलास स्वत: त्यांनी दत्तक घेतले
- १८६४ - पुण्यातील गोखले बागेमध्ये पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला
- १८५२ - अस्पृशांच्या मुलांसाठी वेताळ पेठेत शाला सुरु केली
- १८५३ - महर, मांग इ. लोकांस विद्या शिकविनारी मंडळी या नावाची संस्था पुण्यात स्थापन केली
- १८६८ - स्वत:च्या घरातील पाण्याचा हौद अस्पृशासाठी खुला केला
- १८७३ - सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ही समाजसुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ
- सर्वसाक्षी जगतपति। त्याची नकोच मध्यस्थी।। हे सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य
- १८७७ - दुष्काळात धनकवडी येथे दुष्काळी पीडित विद्यार्थ्यांसाठी जोतिबांनी कैम्प उभारला होता
- १८८२ - हंटर कमीशनसमोर साक्ष देताना पुढील विचार मांडले, १० वर्षाखालिल मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे तसेच प्राथमिक शाळेतील शिक्षक शेतकरी वर्गातील व प्रशिक्षित असावेत
- १८८८ - डयूक ऑफ़ केनेट भारताच्या भेटीवर आले असता त्यांनी पारंपरिक शेतकर्यांचा वेष धारण करुण त्यांची भेट घेतली आणि भारतीय शेतकर्यांचे दर्शन घडविले
ग्रंथसंपदा:
- गुलामगिरी - १८७३
- शेतकर्यांचा आसूड - १८८३
- इशारा - १८८५
- सार्वजनिक सत्यधर्म - १८९१
- तृतीय रत्न - १८५५ शिवजीराजांवर पोवाडे - १८६९
- ब्राम्हणाचे कसब - १८६९
- सत्सार - १८८५
No comments:
Post a Comment