महाराष्ट्रातील चालू घडामोडी:
१ - महाराष्ट्र विधानसभेने जादूटोना विरोधी बिल पास केले
१३ डिसेंबर २०१३ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेने खूपच प्रलंबित जादूटोना विरोधी बिल पास केले. हे बिल काळा जादू त्याचप्रमाणे अंधश्रद्धेमुळे उद्भवलेल्या इतर अमानुष पद्धतीवर अंकुश ठेवेल.
हे डॉ दबोलकरांच्या हत्याचे ४ महिन्यानंतर पास करण्यात आले, दाभोळकर हे गेल्या दीड ते दोन दशकापासून ह्या बिलसाठी लढत होते. २० ऑगस्ट २०१३ ला अनोळखी व्यक्तिनी दबोलकरांची पुण्यात हत्या केली होती.
१० डिसेंबर २०१३ रोजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी हे विधेयक विधानसभेमध्ये मांडले. परंतु या विधेयकाला विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला आहे. सरकारने हे विधेयक घाईघाईने त्याचप्रमाणे चुकीच्या पद्धतीने विधेयक मंजूर केल्याचा आरोप त्यांनी केला, सरकारने श्रेय घेण्यासाठी हे विधेयक मंजूर केल्याचा आरोप देखील केला.
२१ ऑगस्ट २०१३ ला सरकारने राज्यपालांच्या स्वक्षरीने महाराष्ट्रात जादूटोना विरोधी वटहुकुम लागू केला आहे.
२ - मंत्रिमंडळाने उस निंयत्रण मंडळ स्थापन करण्यासाठी मंजूरी दिली
४ डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने उस नियंत्रण मंडळ स्थापन करण्यासाठी मंजूरी दिली.
काही दिवसापूर्वी उस दरवाढीसाठी झालेल्या आंदोलनास हिंसक वळण भेटले त्यामुळे हा निर्णय राज्य सरकारने घेतला. हे मंडळ राज्य वीज नियामक मंडळाच्या धरतीवरती काम करेल.
मंत्रिमंडळ हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र उस पुरवठा व खरेदी बिल २०१३ पास करण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये २०२ नोंदणीकृत सहकारी साखर कारखाने तर ६५ खासगी कारखाने आहेत.
महाराष्ट्र हा भारतामध्ये सर्वात जास्त साखर निर्मिती करणारे राज्य आहे तर उत्तरप्रदेश हे त्याखलोखाल साखर निर्मितीत अग्रेसर राज्य आहे.
२ - मंत्रिमंडळाने उस निंयत्रण मंडळ स्थापन करण्यासाठी मंजूरी दिली
४ डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने उस नियंत्रण मंडळ स्थापन करण्यासाठी मंजूरी दिली.
काही दिवसापूर्वी उस दरवाढीसाठी झालेल्या आंदोलनास हिंसक वळण भेटले त्यामुळे हा निर्णय राज्य सरकारने घेतला. हे मंडळ राज्य वीज नियामक मंडळाच्या धरतीवरती काम करेल.
मंत्रिमंडळ हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र उस पुरवठा व खरेदी बिल २०१३ पास करण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये २०२ नोंदणीकृत सहकारी साखर कारखाने तर ६५ खासगी कारखाने आहेत.
महाराष्ट्र हा भारतामध्ये सर्वात जास्त साखर निर्मिती करणारे राज्य आहे तर उत्तरप्रदेश हे त्याखलोखाल साखर निर्मितीत अग्रेसर राज्य आहे.
No comments:
Post a Comment