१. रिझर्व्ह बँकेच्या तिसऱ्या दु-मासिक मोनेट्री पॉलिसी आढाव्यानुसार सध्याचा रेपो रेट किती आहे?
उत्तर - ६.५%, रिझर्व्ह बँकेने तिसऱ्या दु-मासिक मोनट्री पॉलिसी नुसार रिझर्व्ह बँकेने आपल्या पॉलिसी दर जसाच्या तसेच ठेवले आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपो दर ६.५% तर रिव्हर्स रेपो रेट ६% ठेवला आहे. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेने कॅश रिव्हर्स रेशो ४% आणि सटूटोरी लिक्विडिटी रेशो २१.२५% ठेवले आहेत. मार्जिनल स्टैंडिंग फैसिलिटी रेट आणि बैंक रेट ७% ठेवला आहे.
२. कालिखो पुल यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते?
उत्तर - अरुणाचल प्रदेश, कोलिखो पुल यांचे नुकतेच अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री निवासस्थानी निधन झाले ते अरुणाचल प्रदेशचे ८ वे मुख्यमंत्री होते. ते १९ फेब्रुवारी २०१६ ते १३ जुलै २०१६ पर्यंत अरुणाचलचे मुख्यमंत्री होते.
३. अंतरराष्ट्रीय मूळदेशी लोकदिन कोणत्या दिवशी पळाला जातो आणि २०१६ साठीचा विषय काय होता?
उत्तर - मूलदेशी लोकांना शिक्षणाचा अधिकार, जगातील मूलदेशी नागरिकांचे अधिकार आणि त्यांचे रक्षण व्हावे म्हणून अंतरराष्ट्रीय मूलदेशी लोकदिन दरवर्षी ९ ऑगस्टला साजरा केला जातो. मूलदेशी लोकांना शिक्षणाचा अधिकार देणे हा ह्यावर्षीचा विषय होता. हा दिवस दरवर्षी यूनाइटेड नेशन्सद्वारे पळाला जातो.
४. तिरंगा यात्रेसाठी तयार करण्यात आलेले '७० साल आज़ादी याद करो क़ुरबानी' हे गाणे कोणी बनविले (कंपोज़) आहे?
उत्तर - केसिराजू श्रीनिवास, भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष पूर्ण होतील यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंगा यात्रेसाठी '७० साल आज़ादी याद करो क़ुरबानी' हे थीम सॉन्ग प्रकाशित केले. हे गाणे केसिराजू श्रीनिवास यांनी बनविले आहे. तिरंगा यात्रा १६ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट दरम्यान देशभरात आयोजित करण्यात आली आहे. केसिराजू श्रीनिवास हे ग़ज़ल श्रीनिवास म्हणून ही ओळखले जातात.
५. भारत छोड़ो चळवळीला ध्यानात घेवून 'क्विट इंडिया २ - फ्रॉम स्वराज टू सूरज' इनिशिएटिव कोणत्या राज्य सरकारने सुरु केला आहे?
उत्तर - महाराष्ट्र, १९४२ मध्ये झालेल्या भारत छोड़ो चळवळीला ७५ वर्षे पूर्ण झाली त्यालाच स्मरून महाराष्ट्र सरकारने अगस्त क्रांती मैदानामध्ये 'क्विट इंडिया २ - फ्रॉम स्वराज टू सूरज कार्यक्रम सुरु केला आहे. ह्या कार्यक्रमाअंतर्गत निरक्षरता, शेतकरी आत्महत्या, पाण्याचा अपव्यय, युवकांमध्ये व्यसन, भ्रष्ठाचार पासून स्वातंत्र्य मिळविणे ह्यावर भर दिला जाणार आहे. ऑगस्ट क्रांती मैदान याच ठिकाणी महात्मा गांधी यांनी ८ ऑगस्ट १९४२ भारत छोड़ो आंदोलन सुरु केले होते आणि जगा किंवा मराचा नारा दिला होता.
६. कोणत्या भारतीय कंपनी लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये ग्रीन मसाला बॉन्ड विकणारी पहिली भारतीय कंपनी बनाली आहे?
उत्तर - नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने ग्रीन मसाला बॉन्ड विकणारी जगातील पहिली कंपनी बनाली आहे. हे बॉण्ड्स प्रमाणित असून लंडन स्टॉक एक्सचेंजच्या ग्रीन बॉन्ड विभागामध्ये विकले जाणार आहेत. एनटीपीसी ह्या बॉन्डद्वारे येणारे रक्कम सौर ऊर्जा, पवन ऊर्जा निर्मितीसाठी वापर असून २०२० पर्यन्त १७५ गिगावॉटस निर्माण करण्याच्या भारत सरकारच्या ध्येयाला मदत करेल.
७. ७० व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिम्मित कोणत्या भारतीय व्यक्तीला यूनाइटेड नेशंसमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे?
उत्तर - एम्. एस. सुब्बालक्ष्मी, भारतीय कर्नाटकी संगीताच्या महान गायक एम एस सुब्बालक्ष्मी यांना ७० व्या भारतीय स्वातंत्र्यदिनादिवशी मरणोत्तर सन्मानित करण्यात येणार आहे. सुब्बालक्ष्मी यांच्या जन्मशताब्दी निम्मित संयुक्त राष्ट्रांच्या सामान्य सभेमध्ये ऑस्करविजेता ए आर रेहमान आपले गायन सादर करणार आहे. यासोबतच रेहमान हा संयुक्त राष्ट्र सभेमध्ये गायन करणारी दूसरी भारतीय असेल, याआधी ५० वर्षांपूर्वी सुब्बालक्ष्मी यांनी गायन केले होते.
उत्तर - ६.५%, रिझर्व्ह बँकेने तिसऱ्या दु-मासिक मोनट्री पॉलिसी नुसार रिझर्व्ह बँकेने आपल्या पॉलिसी दर जसाच्या तसेच ठेवले आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपो दर ६.५% तर रिव्हर्स रेपो रेट ६% ठेवला आहे. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेने कॅश रिव्हर्स रेशो ४% आणि सटूटोरी लिक्विडिटी रेशो २१.२५% ठेवले आहेत. मार्जिनल स्टैंडिंग फैसिलिटी रेट आणि बैंक रेट ७% ठेवला आहे.
२. कालिखो पुल यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते?
उत्तर - अरुणाचल प्रदेश, कोलिखो पुल यांचे नुकतेच अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री निवासस्थानी निधन झाले ते अरुणाचल प्रदेशचे ८ वे मुख्यमंत्री होते. ते १९ फेब्रुवारी २०१६ ते १३ जुलै २०१६ पर्यंत अरुणाचलचे मुख्यमंत्री होते.
३. अंतरराष्ट्रीय मूळदेशी लोकदिन कोणत्या दिवशी पळाला जातो आणि २०१६ साठीचा विषय काय होता?
उत्तर - मूलदेशी लोकांना शिक्षणाचा अधिकार, जगातील मूलदेशी नागरिकांचे अधिकार आणि त्यांचे रक्षण व्हावे म्हणून अंतरराष्ट्रीय मूलदेशी लोकदिन दरवर्षी ९ ऑगस्टला साजरा केला जातो. मूलदेशी लोकांना शिक्षणाचा अधिकार देणे हा ह्यावर्षीचा विषय होता. हा दिवस दरवर्षी यूनाइटेड नेशन्सद्वारे पळाला जातो.
४. तिरंगा यात्रेसाठी तयार करण्यात आलेले '७० साल आज़ादी याद करो क़ुरबानी' हे गाणे कोणी बनविले (कंपोज़) आहे?
उत्तर - केसिराजू श्रीनिवास, भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष पूर्ण होतील यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंगा यात्रेसाठी '७० साल आज़ादी याद करो क़ुरबानी' हे थीम सॉन्ग प्रकाशित केले. हे गाणे केसिराजू श्रीनिवास यांनी बनविले आहे. तिरंगा यात्रा १६ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट दरम्यान देशभरात आयोजित करण्यात आली आहे. केसिराजू श्रीनिवास हे ग़ज़ल श्रीनिवास म्हणून ही ओळखले जातात.
५. भारत छोड़ो चळवळीला ध्यानात घेवून 'क्विट इंडिया २ - फ्रॉम स्वराज टू सूरज' इनिशिएटिव कोणत्या राज्य सरकारने सुरु केला आहे?
उत्तर - महाराष्ट्र, १९४२ मध्ये झालेल्या भारत छोड़ो चळवळीला ७५ वर्षे पूर्ण झाली त्यालाच स्मरून महाराष्ट्र सरकारने अगस्त क्रांती मैदानामध्ये 'क्विट इंडिया २ - फ्रॉम स्वराज टू सूरज कार्यक्रम सुरु केला आहे. ह्या कार्यक्रमाअंतर्गत निरक्षरता, शेतकरी आत्महत्या, पाण्याचा अपव्यय, युवकांमध्ये व्यसन, भ्रष्ठाचार पासून स्वातंत्र्य मिळविणे ह्यावर भर दिला जाणार आहे. ऑगस्ट क्रांती मैदान याच ठिकाणी महात्मा गांधी यांनी ८ ऑगस्ट १९४२ भारत छोड़ो आंदोलन सुरु केले होते आणि जगा किंवा मराचा नारा दिला होता.
६. कोणत्या भारतीय कंपनी लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये ग्रीन मसाला बॉन्ड विकणारी पहिली भारतीय कंपनी बनाली आहे?
उत्तर - नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने ग्रीन मसाला बॉन्ड विकणारी जगातील पहिली कंपनी बनाली आहे. हे बॉण्ड्स प्रमाणित असून लंडन स्टॉक एक्सचेंजच्या ग्रीन बॉन्ड विभागामध्ये विकले जाणार आहेत. एनटीपीसी ह्या बॉन्डद्वारे येणारे रक्कम सौर ऊर्जा, पवन ऊर्जा निर्मितीसाठी वापर असून २०२० पर्यन्त १७५ गिगावॉटस निर्माण करण्याच्या भारत सरकारच्या ध्येयाला मदत करेल.
७. ७० व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिम्मित कोणत्या भारतीय व्यक्तीला यूनाइटेड नेशंसमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे?
उत्तर - एम्. एस. सुब्बालक्ष्मी, भारतीय कर्नाटकी संगीताच्या महान गायक एम एस सुब्बालक्ष्मी यांना ७० व्या भारतीय स्वातंत्र्यदिनादिवशी मरणोत्तर सन्मानित करण्यात येणार आहे. सुब्बालक्ष्मी यांच्या जन्मशताब्दी निम्मित संयुक्त राष्ट्रांच्या सामान्य सभेमध्ये ऑस्करविजेता ए आर रेहमान आपले गायन सादर करणार आहे. यासोबतच रेहमान हा संयुक्त राष्ट्र सभेमध्ये गायन करणारी दूसरी भारतीय असेल, याआधी ५० वर्षांपूर्वी सुब्बालक्ष्मी यांनी गायन केले होते.
No comments:
Post a Comment