१. 'दी सियालकोट सागा' पुस्तक कोणी लिहले आहे?
उत्तर - आश्विन संघी, भारतीय लेखक आश्विन संघी यांनी 'दी सियालकोट सागा' पुस्तक लिहले आहे. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी विभाजनानंतर सियालकोटवर झालेला परिणाम लिहला आहे. त्यांनी सध्याच्या सियालकोटची तुलना भूतकाळातील सियालकोट सोबत केली आहे. ह्या तुलना त्यांनी व्यवसाय, राजकरण, फैक्ट्स, इतिहास पायावर केल्या आहेत.
२. २०१५ चा भारतीय ज्ञानपीठ अंतर्गत दिला जाणारा नावेलखान पुरस्कार किती जणांना मिळाला आहे?
उत्तर - चार, भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारांअंतर्गत दिला जाणारा ११ वा २०१५ चा नावेलखान पुरस्कार चार भारतीय लेखकांना प्रदान करण्यात आला आहे. अमलेंदु तिवारी यांच्या 'परित्यक्त' आणि बलराम कवांट यांच्या 'सारा मोरिला' ह्या कादंबरीसाठी तर ओम नागर यांच्या 'निब के चीरे से; आणि तंसीम खान यांच्या 'ये मेरे रहनुमा' ह्या नॉन-फिक्शन पुस्तकांना मिळाला आहे. हे पुरस्कार ज्ञानपीठच्या संचालक लीलाधर मंडलोई यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आले.
३. केंद्र सरकारच्या योजनाचे वेळेवर अम्बलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने कोणती समिती स्थापन केली आहे?
उत्तर - दिशा, केंद्र सरकार जिल्हा विकास आणि समन्वय समिती (डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट कॉऑर्डिनेशन एंड मॉनिटरिंग कमिटी) स्थापन करणार असून ती 'दिशा' नावाने ओळखली जाईल त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या योजनांचा विकास आणि समन्वय पाहणे ही जबाबदारी त्या समितीचे असेल. दिशा ग्रामीण विकास मंत्रालयाच्या २८ योजना आणि कार्यक्रमांवर लक्ष ठेवून असेल. ह्या समितीचे काम म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ग्राम पंचायत यांच्यामध्ये समन्वय घडवून आणणे. दिशाची पहिली सभा २३ ऑगस्टला होणार असून लोकसभेचे सर्वात वयस्कर सदस्य ह्या सभेच्या अध्यक्षस्थानी असतील.
४. जागतिक निसर्ग संवर्धन दिन कोणत्या दिवशी पाळला गेला?
उत्तर - २८ जुलै, जागतिक निसर्ग संवर्धन दिन दरवर्षी २८ जुलैला लोकांच्या मनामध्ये निसर्ग संवर्धन आणि निसर्गाच्या सुरक्षेसाठीबद्दल जागरूकता निर्माण व्हावी म्हणून साजरा केला जातो.
५. २०१५ ची ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड राइस इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट अवॉर्ड (अखिल भारतीय तांदूळ सुधारणा प्रकल्प पुरस्कार) कोणत्या राज्याने जिंकला आहे?
उत्तर - पश्चिम बंगाल, इंदिरा गांधी कृषी विकास केंद्राच्या ५१ व्या समितीनतर्फे दिला गेलेला २०१५ चा ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड राइस इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट अवॉर्ड पश्चिम बंगाल राज्याने जिंकला आहे. हा पुरस्कार मिळविणारे पश्चिम बंगाल हे पहिले राज्य आहे. ह्या पुरस्कारमध्ये ४ महत्त्वाच्या बाजू लक्षात घेतल्या जातात, त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीयांवर केलेले वैज्ञानिक संशोधन. जुलै २०१६ मध्ये दिल्ली मध्ये झालेल्या अंतरराष्ट्रीय शेती आणि फळबाग एक्सपोमध्ये सहभागी होवून पश्चिम बंगालने दुसऱ्या क्रमांकाचेही बक्षिस मिळवले आहे.
६. 'इनसैट ३डीआर' ह्या भारतीय हवामान उपग्रहाला अवकाशामध्ये नेण्याचे काम कोणते लॉंच वेहिकल करणार आहे?
उत्तर - जीएसएलव्ही-मार्क २, भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) 'इनसैट ३डीआर' चे अवकाशामध्ये जिओसिंक्रोनॉस सैटेलाइट लॉंच वेहिकल मार्क २ द्वारे प्रक्षेपण करणार आहे. ह्या उपग्रहाचे प्रक्षेपण ऑगस्ट महिन्यामध्ये आंध्र प्रदेशातील सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा येथून होणार आहे. हा उपग्रह २०१३ मध्ये प्रक्षेपित केलेल्या इनसेट ३डी च्या जागी असणार आहे.
उत्तर - आश्विन संघी, भारतीय लेखक आश्विन संघी यांनी 'दी सियालकोट सागा' पुस्तक लिहले आहे. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी विभाजनानंतर सियालकोटवर झालेला परिणाम लिहला आहे. त्यांनी सध्याच्या सियालकोटची तुलना भूतकाळातील सियालकोट सोबत केली आहे. ह्या तुलना त्यांनी व्यवसाय, राजकरण, फैक्ट्स, इतिहास पायावर केल्या आहेत.
२. २०१५ चा भारतीय ज्ञानपीठ अंतर्गत दिला जाणारा नावेलखान पुरस्कार किती जणांना मिळाला आहे?
उत्तर - चार, भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारांअंतर्गत दिला जाणारा ११ वा २०१५ चा नावेलखान पुरस्कार चार भारतीय लेखकांना प्रदान करण्यात आला आहे. अमलेंदु तिवारी यांच्या 'परित्यक्त' आणि बलराम कवांट यांच्या 'सारा मोरिला' ह्या कादंबरीसाठी तर ओम नागर यांच्या 'निब के चीरे से; आणि तंसीम खान यांच्या 'ये मेरे रहनुमा' ह्या नॉन-फिक्शन पुस्तकांना मिळाला आहे. हे पुरस्कार ज्ञानपीठच्या संचालक लीलाधर मंडलोई यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आले.
३. केंद्र सरकारच्या योजनाचे वेळेवर अम्बलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने कोणती समिती स्थापन केली आहे?
उत्तर - दिशा, केंद्र सरकार जिल्हा विकास आणि समन्वय समिती (डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट कॉऑर्डिनेशन एंड मॉनिटरिंग कमिटी) स्थापन करणार असून ती 'दिशा' नावाने ओळखली जाईल त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या योजनांचा विकास आणि समन्वय पाहणे ही जबाबदारी त्या समितीचे असेल. दिशा ग्रामीण विकास मंत्रालयाच्या २८ योजना आणि कार्यक्रमांवर लक्ष ठेवून असेल. ह्या समितीचे काम म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ग्राम पंचायत यांच्यामध्ये समन्वय घडवून आणणे. दिशाची पहिली सभा २३ ऑगस्टला होणार असून लोकसभेचे सर्वात वयस्कर सदस्य ह्या सभेच्या अध्यक्षस्थानी असतील.
४. जागतिक निसर्ग संवर्धन दिन कोणत्या दिवशी पाळला गेला?
उत्तर - २८ जुलै, जागतिक निसर्ग संवर्धन दिन दरवर्षी २८ जुलैला लोकांच्या मनामध्ये निसर्ग संवर्धन आणि निसर्गाच्या सुरक्षेसाठीबद्दल जागरूकता निर्माण व्हावी म्हणून साजरा केला जातो.
५. २०१५ ची ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड राइस इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट अवॉर्ड (अखिल भारतीय तांदूळ सुधारणा प्रकल्प पुरस्कार) कोणत्या राज्याने जिंकला आहे?
उत्तर - पश्चिम बंगाल, इंदिरा गांधी कृषी विकास केंद्राच्या ५१ व्या समितीनतर्फे दिला गेलेला २०१५ चा ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड राइस इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट अवॉर्ड पश्चिम बंगाल राज्याने जिंकला आहे. हा पुरस्कार मिळविणारे पश्चिम बंगाल हे पहिले राज्य आहे. ह्या पुरस्कारमध्ये ४ महत्त्वाच्या बाजू लक्षात घेतल्या जातात, त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीयांवर केलेले वैज्ञानिक संशोधन. जुलै २०१६ मध्ये दिल्ली मध्ये झालेल्या अंतरराष्ट्रीय शेती आणि फळबाग एक्सपोमध्ये सहभागी होवून पश्चिम बंगालने दुसऱ्या क्रमांकाचेही बक्षिस मिळवले आहे.
६. 'इनसैट ३डीआर' ह्या भारतीय हवामान उपग्रहाला अवकाशामध्ये नेण्याचे काम कोणते लॉंच वेहिकल करणार आहे?
उत्तर - जीएसएलव्ही-मार्क २, भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) 'इनसैट ३डीआर' चे अवकाशामध्ये जिओसिंक्रोनॉस सैटेलाइट लॉंच वेहिकल मार्क २ द्वारे प्रक्षेपण करणार आहे. ह्या उपग्रहाचे प्रक्षेपण ऑगस्ट महिन्यामध्ये आंध्र प्रदेशातील सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा येथून होणार आहे. हा उपग्रह २०१३ मध्ये प्रक्षेपित केलेल्या इनसेट ३डी च्या जागी असणार आहे.
No comments:
Post a Comment