१. पंडित लाचू महाराज यांचे नुकतेच निधन झाले ते संगीतातील कोणत्या वाद्याचे उस्ताद/माइस्ट्रो आहेत?
उत्तर - तबला, प्रसिद्ध तबलावादक उस्ताद पंडित लाचू महाराज यांचे उत्तर प्रदेशातील वाराणसी मध्ये नुकतेच निधन झाले ते ७३ वर्षांचे होते. ते जागतिक दर्जाचे तबलावादक होतेच आणि त्यांनी भारत आणि भारताबाहेर आपल्या वाद्यकलेचे प्रदर्शन केले आहे.
२. बुचेन अंतरराष्ट्रीय विलक्षण चित्रपट महोत्सव (इंटरनॅशनल फण्टास्टिक फिल्म फेस्टिवल) मध्ये सर्वोत्कृष्ट आशियाई शैली पुरस्कार कोणत्या भारतीय चित्रपटाला मिळाला आहे?
उत्तर - सायको रामन, दक्षिण कोरयामध्ये मध्ये पार पडलेल्या २० व्या बुचेन इंटरनॅशनल फण्टास्टिक फिल्म फेस्टिवलमध्ये सायकोलॉजिकल थ्रिलर 'सायको रामन' ह्या भारतीय चित्रपटाला बेस्ट एशियाई जेनेरे फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचे झाले तर अनुराग कश्यप दिग्दर्शित 'सायको रामन' चित्रपटाला यूरोप फण्टास्टिक फिल्म फेस्टिवल फेडरेशन एशियाई पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट रामन राघव ह्या सीरियल किलरवर आधारित आहे. हा चित्रपट भारतामध्ये २०१६ मध्ये 'रामन राघव' नावाने प्रकाशित झाला आहे. त्याचप्रमाणे दीपक संपत याला 'ऑटहेड' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
३. भारताने कोणत्या शेजारील राष्ट्रासोबत मिलिट्री हॉटलाइनस निर्माण केल्या आहेत?
उत्तर - चीन, बॉर्डर पर्सनल मीटिंगमध्ये भारताने चीनसोबत ३ ठिकाणी सीमेवर बॉर्डर हॉटलाइनस निर्माण केल्या आहेत. ह्या हॉटलाइनस निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांच्या मिल्ट्री मुख्यालयांनी परवानगी दिली असून ह्या हॉटलाइनस संगपुर, नाथू ला आणि किबिथू ह्या ठिकाणी सक्रीय करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे भारत इतरही शेजारील राष्ट्रांसोबत (पाकिस्तान, म्यानमार आणि नेपाळ) हॉटलाइनस निर्माण करण्याच्या तयारीत आहे.
४. कोणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली आहे?
उत्तर - दिलीप बाबासाहेब भोसले, न्यायाधीश दिलीप बाबासाहेब भोसले यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. सध्या नियुक्तीपुर्वी ते आंध्र प्रदेश आणि तेलंगाना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. याआधी डी वाय चंद्रचूड़ हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते, त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.
५. तंबाखू नियंत्रणावर २०१६ ची अंतरराष्ट्रीय बैठक कोणत्या देशामध्ये भारविली जाणार आहे?
उत्तर - भारत, २०१६ ची अंतरराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण बैठक भारतामध्ये नोव्हेम्बर २०१६ मध्ये नोएडा मध्ये भारविण्यात येणार आहे. ह्या बैठकीचे मुख्य उद्देश्य म्हणजे जगभरामध्ये तंबाखूचा होणारा बेकायदेशीर व्यापार. ह्या बैठकीसाठी १८० देशांचे १००० ते १५०० प्रतिनिधी येणार आहेत.
६. 'मैत्री' ही संयुक्य सैनिकी अभ्यास शिबिर भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्यासोबत पार पडले?
उत्तर - थाईलैंड, २०१६ ची संयुक्त सैनिकी अभ्यास शिबिर मैत्री थाईलैंडच्या क्राबी मध्ये भारत आणि थाईलैंड या देशांच्या सैन्यांमध्ये पार पडले. ह्या अभ्यासमालिकेचा हेतू होता की दोन्ही सैन्यांमधील समन्वय वाढविणे आणि दहशदवादाविरुद्ध करवाई करने. त्याचप्रमाणे भारतीय सैन्यदल आणि रॉयल थाईलैंड आर्मी यांच्यामधील सहकार्य आणि क्षमता वाढविणे.
७. हाशिमपुरा २२ मे: दी फॉरगॉटेन स्टोरी ऑफ वन ऑफ इंडियास बिग्गेस्ट कस्टोडियल किलिंग' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - विभूती नारायण राय, माजी पोलीस अधिकारी विभूती नारायण राय हे हाशिमपुर २२ मे: दी फॉरगॉटेन स्टोरी ऑफ वन ऑफ़ इंडियास बिग्गेस्ट कस्टोडियल किलिंग पुस्तकाचे लेखक आहेत. जेव्हा विभूती नारायण राय ग़ाज़ियाबादचे पोलिस अधीक्षक होते त्यावेळी हाशिमपुर हत्यकांड घडले होते. त्यांनी ह्या पुस्तकामध्ये हत्याकांड आणि त्याचा झालेला परिणाम नमूद केला आहे.
उत्तर - तबला, प्रसिद्ध तबलावादक उस्ताद पंडित लाचू महाराज यांचे उत्तर प्रदेशातील वाराणसी मध्ये नुकतेच निधन झाले ते ७३ वर्षांचे होते. ते जागतिक दर्जाचे तबलावादक होतेच आणि त्यांनी भारत आणि भारताबाहेर आपल्या वाद्यकलेचे प्रदर्शन केले आहे.
२. बुचेन अंतरराष्ट्रीय विलक्षण चित्रपट महोत्सव (इंटरनॅशनल फण्टास्टिक फिल्म फेस्टिवल) मध्ये सर्वोत्कृष्ट आशियाई शैली पुरस्कार कोणत्या भारतीय चित्रपटाला मिळाला आहे?
उत्तर - सायको रामन, दक्षिण कोरयामध्ये मध्ये पार पडलेल्या २० व्या बुचेन इंटरनॅशनल फण्टास्टिक फिल्म फेस्टिवलमध्ये सायकोलॉजिकल थ्रिलर 'सायको रामन' ह्या भारतीय चित्रपटाला बेस्ट एशियाई जेनेरे फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचे झाले तर अनुराग कश्यप दिग्दर्शित 'सायको रामन' चित्रपटाला यूरोप फण्टास्टिक फिल्म फेस्टिवल फेडरेशन एशियाई पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट रामन राघव ह्या सीरियल किलरवर आधारित आहे. हा चित्रपट भारतामध्ये २०१६ मध्ये 'रामन राघव' नावाने प्रकाशित झाला आहे. त्याचप्रमाणे दीपक संपत याला 'ऑटहेड' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
३. भारताने कोणत्या शेजारील राष्ट्रासोबत मिलिट्री हॉटलाइनस निर्माण केल्या आहेत?
उत्तर - चीन, बॉर्डर पर्सनल मीटिंगमध्ये भारताने चीनसोबत ३ ठिकाणी सीमेवर बॉर्डर हॉटलाइनस निर्माण केल्या आहेत. ह्या हॉटलाइनस निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांच्या मिल्ट्री मुख्यालयांनी परवानगी दिली असून ह्या हॉटलाइनस संगपुर, नाथू ला आणि किबिथू ह्या ठिकाणी सक्रीय करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे भारत इतरही शेजारील राष्ट्रांसोबत (पाकिस्तान, म्यानमार आणि नेपाळ) हॉटलाइनस निर्माण करण्याच्या तयारीत आहे.
४. कोणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली आहे?
उत्तर - दिलीप बाबासाहेब भोसले, न्यायाधीश दिलीप बाबासाहेब भोसले यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. सध्या नियुक्तीपुर्वी ते आंध्र प्रदेश आणि तेलंगाना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. याआधी डी वाय चंद्रचूड़ हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते, त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.
५. तंबाखू नियंत्रणावर २०१६ ची अंतरराष्ट्रीय बैठक कोणत्या देशामध्ये भारविली जाणार आहे?
उत्तर - भारत, २०१६ ची अंतरराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण बैठक भारतामध्ये नोव्हेम्बर २०१६ मध्ये नोएडा मध्ये भारविण्यात येणार आहे. ह्या बैठकीचे मुख्य उद्देश्य म्हणजे जगभरामध्ये तंबाखूचा होणारा बेकायदेशीर व्यापार. ह्या बैठकीसाठी १८० देशांचे १००० ते १५०० प्रतिनिधी येणार आहेत.
६. 'मैत्री' ही संयुक्य सैनिकी अभ्यास शिबिर भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्यासोबत पार पडले?
उत्तर - थाईलैंड, २०१६ ची संयुक्त सैनिकी अभ्यास शिबिर मैत्री थाईलैंडच्या क्राबी मध्ये भारत आणि थाईलैंड या देशांच्या सैन्यांमध्ये पार पडले. ह्या अभ्यासमालिकेचा हेतू होता की दोन्ही सैन्यांमधील समन्वय वाढविणे आणि दहशदवादाविरुद्ध करवाई करने. त्याचप्रमाणे भारतीय सैन्यदल आणि रॉयल थाईलैंड आर्मी यांच्यामधील सहकार्य आणि क्षमता वाढविणे.
७. हाशिमपुरा २२ मे: दी फॉरगॉटेन स्टोरी ऑफ वन ऑफ इंडियास बिग्गेस्ट कस्टोडियल किलिंग' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - विभूती नारायण राय, माजी पोलीस अधिकारी विभूती नारायण राय हे हाशिमपुर २२ मे: दी फॉरगॉटेन स्टोरी ऑफ वन ऑफ़ इंडियास बिग्गेस्ट कस्टोडियल किलिंग पुस्तकाचे लेखक आहेत. जेव्हा विभूती नारायण राय ग़ाज़ियाबादचे पोलिस अधीक्षक होते त्यावेळी हाशिमपुर हत्यकांड घडले होते. त्यांनी ह्या पुस्तकामध्ये हत्याकांड आणि त्याचा झालेला परिणाम नमूद केला आहे.
No comments:
Post a Comment