१ - पृथ्वीच्या केन्द्रभागस कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर - नाश्फ
२ - पृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान कोणती विलगता आढळते?
उत्तर - मोहोरव्हिसिक
३ - 'व्ही' आकाराच्या दरया, घळई, जलप्रताप ही भुरुपे कोण निर्माण होतात?
उत्तर - नदी
४ - पश्चिम मैदानाच्या दक्षिण भागातील शुष्क वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने काय आढळते?
उत्तर - खारया पाण्याची सरोवरे
५ - कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्ठपणे अर्धवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे तसे नाव पडले आहे?
उत्तर - पंढरपूर (चंद्रभागा)
६ - बॉम्बे हाय येथे पहिली तेल विहीर केव्हा खोदली गेली?
उत्तर - ३ फेब्रुवारी १९७४
७ - 'मूकनायक'ची सुरुवात झाली तेव्हा कोणता गट त्याच्याशी संबंधित होता?
उत्तर - डॉ. आंबेडकर, पांडुरंग भाटकर, ज्ञानदेव घोलप
८ - समुद्रकडा हे भूमीस्वरुप समुद्र लाटांच्या कोणत्या कार्यामुळे निर्माण होते?
उत्तर - खनन
९ - भारतात 'मिट्टी बचाओ' चळवळीला कुठे सुरुवात झाली?
उत्तर - होशंगाबाद (मध्यप्रदेश)
१० - पण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिद्धांत वापरून काढतात?
उत्तर - हेनरीज सिद्धांत
११ - ज्या खडकामध्ये ६५% पेक्षा जास्त सिलिकाचे प्रमाण असते, त्यास काय म्हणतात?
उत्तर - एसिडिक खड़क
१२ - लोहाची कमतरता सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारच्या जमिनीत आढळते?
उत्तर - कॅलकॅरीअस जमिनीत
१३ - कोणत्या राज्यात एरंडीचे उत्पादन अधिक होते?
उत्तर - गुजरात आणि आंध्रप्रदेश
१४ - पर्यावरणात राखेचे प्रदूषण कशामुळे होते?
उत्तर - थरमल पॉवर प्लांट
१५ - जी. पी. एसस म्हणजे काय?
उत्तर - ग्लोबल पोजिशिनिंग सिस्टम
उत्तर - नाश्फ
२ - पृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान कोणती विलगता आढळते?
उत्तर - मोहोरव्हिसिक
३ - 'व्ही' आकाराच्या दरया, घळई, जलप्रताप ही भुरुपे कोण निर्माण होतात?
उत्तर - नदी
४ - पश्चिम मैदानाच्या दक्षिण भागातील शुष्क वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने काय आढळते?
उत्तर - खारया पाण्याची सरोवरे
५ - कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्ठपणे अर्धवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे तसे नाव पडले आहे?
उत्तर - पंढरपूर (चंद्रभागा)
६ - बॉम्बे हाय येथे पहिली तेल विहीर केव्हा खोदली गेली?
उत्तर - ३ फेब्रुवारी १९७४
७ - 'मूकनायक'ची सुरुवात झाली तेव्हा कोणता गट त्याच्याशी संबंधित होता?
उत्तर - डॉ. आंबेडकर, पांडुरंग भाटकर, ज्ञानदेव घोलप
८ - समुद्रकडा हे भूमीस्वरुप समुद्र लाटांच्या कोणत्या कार्यामुळे निर्माण होते?
उत्तर - खनन
९ - भारतात 'मिट्टी बचाओ' चळवळीला कुठे सुरुवात झाली?
उत्तर - होशंगाबाद (मध्यप्रदेश)
१० - पण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिद्धांत वापरून काढतात?
उत्तर - हेनरीज सिद्धांत
११ - ज्या खडकामध्ये ६५% पेक्षा जास्त सिलिकाचे प्रमाण असते, त्यास काय म्हणतात?
उत्तर - एसिडिक खड़क
१२ - लोहाची कमतरता सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारच्या जमिनीत आढळते?
उत्तर - कॅलकॅरीअस जमिनीत
१३ - कोणत्या राज्यात एरंडीचे उत्पादन अधिक होते?
उत्तर - गुजरात आणि आंध्रप्रदेश
१४ - पर्यावरणात राखेचे प्रदूषण कशामुळे होते?
उत्तर - थरमल पॉवर प्लांट
१५ - जी. पी. एसस म्हणजे काय?
उत्तर - ग्लोबल पोजिशिनिंग सिस्टम
No comments:
Post a Comment