१. २०१६ ची दुलीप क्रिकेट टूर्नामेंट कोणी जिंकली आहे?
उत्तर - इंडिया ब्लू, ५५ वी २०१६ ची दुलीप क्रिकेट टूर्नामेंट इंडिया ब्लू संघाने जिंकली आहे. नोएडामध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये इंडिया ब्लूने इंडिया रेडचा ३५५ धावांनी पराभव केला. ही पहिला क्रिकेट मालिका होती जी डे/नाईट आणि गुलाबी बॉलने खेळली गेली.
२. २०१६ ची नॉन अलायंग मूवमेंट परिषद कोणत्या देशामध्ये पार पडली?
उत्तर - वेनेज़ुएला, १७ वी २०१६ ची नॉन अलायंग मूवमेंट परिषद वेनेज़ुएलाच्या मार्गरिटा आइलैंड मध्ये १७-१८ सप्टेंबर रोजी पार पडली. ही परिषद जगातील दूसरी सर्वात मोठी परिषद असून भारत ह्या परिषदेचा संस्थापक सदस्य आहे. ह्या परिषदेची स्थापना ५५ वर्षांपूर्वी २५ विकसशील देशातील नेत्यांनी केली होती, ह्या नेत्यांमध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू देखील होते. पहिली परिषद १९६१ मध्ये झाली होती.
३. अरुणाचल प्रदेशचे नवनिर्वाचित राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली आहे?
उत्तर - व्ही शंमुगनाथन, अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून व्ही शंमुगनाथन यांनी शपथ ते सध्या मेघालय राज्याचे राज्यपाल असून त्यांना अरुणाचलचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे.
४. स्वच्छ भारत अभियानाच्या मैस्कॉट म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - कुंवर बाई, १०५ वर्षाच्या कुंवर बाई यांची स्वच्छ भारत अभियानाच्या मैस्कॉट म्हणून निवड करण्यात आली आहे. स्वतःच्या शेळ्या विकून त्यांनी गावामध्ये शौचालये बांधून दिली आहेत. १७ सप्टेंबर २०१६ रोजी मोदींनी स्वच्छता दिवस साजरा केला आणि त्यांची निवड ही केली.
५. कोणत्या भारतीय व्यक्तीला ज्यूइश मानाधिकार संघटनने मानवतावादी पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे?
उत्तर - श्री श्री रवी शंकर, आध्यात्मिक गुरु श्री श्री रवी शंकर यांना ज्यूइश मानवाधिकार संघटनने मानतावादी पुरस्कार देऊन करणार आहे. ते आर्ट ऑफ़ लिविंगचे संस्थापक असून त्यांनी त्यामार्फत लोकांमध्ये सहिष्णुता, मानवतावाद, एकी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. २१ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांना साइमन वीएसएंथल सेंटरच्या 'दी साइमन वीएसएंथल ह्यूमैनिटेरिअन लॉरेट' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
६. निसर्गाचे सहकारी (फेलोस ऑफ नेचर) दक्षिण आशयाई लघुकथा पुरस्कार कोणी जिंकला आहे?
उत्तर - मेघना पंत, मेघना पंत यांना फेलोस ऑफ नेचर दक्षिण आशयाई लघुकथा पुरस्काराने ऑक्टोबर २०१६ मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या 'पीपल ऑफ़ दी सन' या लघुकथेसाठी मिळणार आहे. हा पुरस्कार फ्रेंच इंस्टिट्यूट ऑफ इंडिया आणि वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या सहयोगाने दिला जातो. निसर्गाचे होणारे नुकसान साहित्याच्या माध्यमातून लोकांच्या नजरेत यावे यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
उत्तर - इंडिया ब्लू, ५५ वी २०१६ ची दुलीप क्रिकेट टूर्नामेंट इंडिया ब्लू संघाने जिंकली आहे. नोएडामध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये इंडिया ब्लूने इंडिया रेडचा ३५५ धावांनी पराभव केला. ही पहिला क्रिकेट मालिका होती जी डे/नाईट आणि गुलाबी बॉलने खेळली गेली.
२. २०१६ ची नॉन अलायंग मूवमेंट परिषद कोणत्या देशामध्ये पार पडली?
उत्तर - वेनेज़ुएला, १७ वी २०१६ ची नॉन अलायंग मूवमेंट परिषद वेनेज़ुएलाच्या मार्गरिटा आइलैंड मध्ये १७-१८ सप्टेंबर रोजी पार पडली. ही परिषद जगातील दूसरी सर्वात मोठी परिषद असून भारत ह्या परिषदेचा संस्थापक सदस्य आहे. ह्या परिषदेची स्थापना ५५ वर्षांपूर्वी २५ विकसशील देशातील नेत्यांनी केली होती, ह्या नेत्यांमध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू देखील होते. पहिली परिषद १९६१ मध्ये झाली होती.
३. अरुणाचल प्रदेशचे नवनिर्वाचित राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली आहे?
उत्तर - व्ही शंमुगनाथन, अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून व्ही शंमुगनाथन यांनी शपथ ते सध्या मेघालय राज्याचे राज्यपाल असून त्यांना अरुणाचलचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे.
४. स्वच्छ भारत अभियानाच्या मैस्कॉट म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - कुंवर बाई, १०५ वर्षाच्या कुंवर बाई यांची स्वच्छ भारत अभियानाच्या मैस्कॉट म्हणून निवड करण्यात आली आहे. स्वतःच्या शेळ्या विकून त्यांनी गावामध्ये शौचालये बांधून दिली आहेत. १७ सप्टेंबर २०१६ रोजी मोदींनी स्वच्छता दिवस साजरा केला आणि त्यांची निवड ही केली.
५. कोणत्या भारतीय व्यक्तीला ज्यूइश मानाधिकार संघटनने मानवतावादी पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे?
उत्तर - श्री श्री रवी शंकर, आध्यात्मिक गुरु श्री श्री रवी शंकर यांना ज्यूइश मानवाधिकार संघटनने मानतावादी पुरस्कार देऊन करणार आहे. ते आर्ट ऑफ़ लिविंगचे संस्थापक असून त्यांनी त्यामार्फत लोकांमध्ये सहिष्णुता, मानवतावाद, एकी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. २१ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांना साइमन वीएसएंथल सेंटरच्या 'दी साइमन वीएसएंथल ह्यूमैनिटेरिअन लॉरेट' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
६. निसर्गाचे सहकारी (फेलोस ऑफ नेचर) दक्षिण आशयाई लघुकथा पुरस्कार कोणी जिंकला आहे?
उत्तर - मेघना पंत, मेघना पंत यांना फेलोस ऑफ नेचर दक्षिण आशयाई लघुकथा पुरस्काराने ऑक्टोबर २०१६ मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या 'पीपल ऑफ़ दी सन' या लघुकथेसाठी मिळणार आहे. हा पुरस्कार फ्रेंच इंस्टिट्यूट ऑफ इंडिया आणि वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या सहयोगाने दिला जातो. निसर्गाचे होणारे नुकसान साहित्याच्या माध्यमातून लोकांच्या नजरेत यावे यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
No comments:
Post a Comment